Balaji Gaikwad

मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आणि कायद्याची जाण असावी:वासूद येथे महिला सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता विषयावर कायदेविषयक शिबीर‎

मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना व कायद्याची जाण असावी, असे प्रतिपादन न्यायाधीश ए.ए.पाटील...

जवळ्यात विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचन करणे अनिवार्य! 

परिपाठातच महत्त्वाच्या बातम्यांचे सामूहिक वाचन; शालेय व्यवस्थापन समितीचा पुढाकार नांदेड : आजच्या बदलत्या युगात सर्वच वयाची मुले आपला जास्तीत जास्त...

जोशी कुटुंबाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

खंडाळा गावचे पहिले सरपंच कै. एकनाथराव जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. अरुण जोशी यांच्या वतीने शाळेच्या नावे एफडी काढण्यात आली आहे....

राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून ‘हिबाकुशा’ प्रथम:22 वी बालनाट्य स्पर्धा, अंतिम फेरीसाठी सोलापुरातून पहिल्या चार नाटकांची निवड

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून रंगसंवाद संस्थेच्या ‘हिबाकुशा’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला. बहुजन हिताय बहुजन सुखाय या संस्थेच्या...

मेळघाट आरोग्य सुधारणांसाठी 136 कोटींची मागणी:उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारकडून 72 कोटींचीच तरतूद

मेळघाटमधील आरोग्य सेवांमधील त्रुटींवरून उच्च न्यायालयाने अलीकडेच जिल्हा आरोग्य विभाग आणि राज्य सरकारला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने...

शंभरावर उमेदवारांना नोटीस: निवडणूक खर्च सादर न केल्याने कारवाई:राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कारवाईची दिशा ठरणार

निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून एका महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर न केल्याने जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या शंभराहून अधिक उमेदवारांना...

गुणवत्ता वाढीसाठी शिवाजी शिक्षण संस्थेचे 'स्कुल कनेक्ट' अभियान:मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या पुढाकाराने भानखेड्यात पहिला प्रयोग

श्री शिवाजी शिक्षण संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) जनजागृती आणि गुणवत्ता वाढीसाठी 'स्कुल कनेक्ट' अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा...

मोझरीत प्रहार संघटनेचे उपोषण सुरू:एस.टी. बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल, महामंडळाला जाग

तिवसा तालुक्यातील मोझरी येथे प्रवाशांच्या हक्कासाठी प्रहार संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आश्रम, महासमाधी, अनेक...

नाशिक राष्ट्रवादीचा आधारस्तंभ हरपला:रविंद्र नाना पगार यांचे निधन, पवार कुटुंबीयांचे होते एकनिष्ठ; राजकीय वर्तुळात हळहळ

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आज, 3 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले असून,...

'धानाचे थकीत चुकारे द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू':भंडाऱ्यात भारतीय किसान संघाचा एल्गार; सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम

खरीप हंगामातील धानाचे थकीत चुकारे, बोनस आणि वीज जोडणी यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवरून भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत (जिल्हा भंडारा) आक्रमक...

You may have missed