ओबीसी आरक्षणाबाबत समर्पित आयोगाचा नांदेड दौरा
नांदेड - महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हिजेएनटी) आरक्षण...
एन्काऊंटर ची धमकी देणारे पो. नि. अशोक घोरबांड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण.
नांदेड - माझ्या नातेवाईकांवर केस करतोस का केस गुमान मागे घे अन्यथा तुझे एन्काऊंटर करीन अशी उघड धमकी देणारे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक...
बुद्ध जयंती निमित्त शाहुनगरात पणतीज्योत रॅली व खिरदान
नविन नांदेड - सिडको-हडको वाघाळा शाहूनगर भागातून तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य पणतीज्योती रॅली काढण्यात आली व खीर दान वाटप करण्यात आले,या वेळी महिलासह...
कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन
बंगळुरू : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, बंगळुरूमधील...
श्रीलंकेत १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल
आर्थिक स्थिती बिकट, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केले देशाला संबोधित कोलंबो : भारताचा दक्षिणकेडील शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान पदाची शपथ...
एकवेळ रुग्णवाहिकेचे भोंगे वाजत होते, आता तर वेगळेच वाजताहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला मुंबई : कोरोना काळात राज्यात मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद होती. त्यावेळी रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते. परंतु आता वेगळेच...
तामसा येथे भर दिवसा घर फोडी; साडेचार लाखाचा ऐवज लंपास
तामसा : तामसा येथील दिवसा चो-यांचे सत्र चालूच असून सोमवारी अज्ञात चोरट्यांनी व्यापाराचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. येथील...
चीनच्या सीमेवर लष्कराच्या आणखी ६ तुकड्या तैनात
नवी दिल्ली : लेहमधील भारत-चीन सीमा सुरक्षा परिस्थितीबाबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. लडाख भागात लष्कराच्या सहा नव्या तुकड्या तैनात करण्यात...
बौद्ध धम्म हा माणुसकीची शिकवण देणारा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर यांचे प्रतिपादन
नांदेड - मानव समाजाला दुःख मुक्ती तून सोडविण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग म्हणजे बुद्ध धम्म असून बुद्धधम्माचे तत्त्वांचा अंगीकार केल्यास मानवाला सुखाची निश्चित प्राप्ती...