Main Story

Editor’s Picks

Trending Story

Blog

तुकडेबंदी कायद्यातील सुधारणांमुळे जुन्या मालमत्तांचे व्यवहार सुटणार:अमरावतीत जनता दरबारात नागरिकांना दिली माहिती

तुकडेबंदी अधिनियमातील सुधारणांमुळे जिल्ह्यातील अनेक मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील अडचणी दूर होणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

छत्रपती चौकात पहाट होताच मंगळसूत्र हिसकावले; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती चौक परिसरात दिवसाढवळ्या महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना घडली आहे. नरहर नगर येथे 9 फेब्रुवारी...

दिव्यांग मुलांना मिळाली हेलिकॉप्टर राईडचा अनुभव:व्हॅलेंटाईन डेनिमित्त OYE फाउंडेशनचा उपक्रम; 35 मुलांनी अनुभवला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने 'ओपन युअर आईज (OYE) फाउंडेशन' आणि 'महालक्ष्मी एव्हिएशन'ने दिव्यांग मुलांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत ३५...

भाग्यनगर पोलीसांची 24 तासांत धडक कारवाई; आरोपीवर दोषारोपपत्र दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीत एका महिलेशी अभद्र वर्तन करून जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या 34 वर्षीय आरोपीला...

माजी गृहसचिव पिल्लई: रस्ते सुरक्षा दुर्लक्षित, भारत जगात प्रथम:सरहदच्या कार्यक्रमात स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान

माजी केंद्रीय गृहसचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी रस्ते अपघात आणि रस्ते सुरक्षेबाबत शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षावर तीव्र टीका केली आहे. रस्त्यावरील अपघातांत...

पंतप्रधानांऐवढेच विरोधी पक्षांनाही महत्व-खा.रविंद्र चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-नुकतेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. पण या अधिवेशनात एपस्टीन फाईल्स प्रकरणावरुन गोंधळ माजला होता. यात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते...

देवाभाऊ म्हणजे कामधेनू:धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने, म्हणाले- त्यांना आमच्या मनातल्या इच्छा माहीत असतात

देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहेत, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली...

बालाजी पंडित यांचे निधन – VastavNEWSLive.com

नांदेड (प्रतिनिधी)-बालाजी धारोजी पंडित वय 70 वर्ष राहणार गंगाचाळ हल्ली मुक्काम शुभम अपार्टमेंटपीव्हीआर मॉल च्या मागे यांचे दिनांक 13 फेब्रुवारी...

विकसित भारतासाठी अनुकरणीय समाज व्यवस्था आवश्यक: अतुल लिमये:31 व्या श्रीगुरुजी पुरस्कार सोहळ्यात सहसरकार्यवाह लिमये यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अनुकरणीय मॉडेल समाज व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन...

“हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमात आत्मसमाधानासाठी योगदान द्यावे    -विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

नवी मुंबई –  श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या...

You may have missed