Balaji Gaikwad

न्यायाधीश काका, न्यायालयीन प्रक्रियेत निर्णय कसे दिले जातात?:एबीएम इंग्लीश स्कुलच्या चिमुकल्यांच्या प्रश्‍नांचे न्यायाधिशांनी केले समाधान

न्यायाधिश काका, न्यायलयीनप प्रक्रियेत निर्णय कसे दिले जातात, न्यायाधिश होण्यासाठी कोणत्या परिक्षा असतात, आरोपी, दोषारोप म्हणजे काय यासह इतर प्रश्‍नांवर...

जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई ; बिलोली येथे चार विनानंबर हायवा पकडून कारवाई

नांदेड – बिलोली येथे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विनानंबरचे चार हायवा वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई केली. ही वाहने विनापरवाना...

जनतेच्या पैशांची लूट:संभाजीनगरात 8 टेबलांवर फाइल फिरली, तरीही कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीला मनपाची 22 कोटींची खिरापत

22 कोटी रुपये जादा देऊनही ना कुणावर गुन्हा, ना कोणत्याही एजन्सीला ब्लॅकलिस्टमहापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी ३ कंत्राटदार कंपन्याना तब्बल २२...

यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर ; रमाई विचारमंच आणि रमाई जयंती मंडळ जवळा यांचा संयुक्त उपक्रम

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दक्षिण अंतर्गत माता रमाई विचार मंच, जवळा व माता रमाई जयंती मंडळ, जवळा यांच्या वतीने दिले जाणारे यंदाचे...

विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरपेक्षा वेगळे क्षेत्र निवडण्याचे धाडस करावे:बार्शीतील कार्यक्रमात संचालिका वर्षा झाडबुके ठोंबरे यांचे प्रतिपादन‎

आवडत्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून सुरुवात करणे गरजेच असल्याचे सांगत पारंपरिक करिअर क्षेत्रापेक्षा वेगळे क्षेत्र निवडण्याचे धाडस...

उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करा:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करा:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होते:आमदार अमोल मिटकरी यांचा दावा; स्थानिक सरपंचाने दिलेल्या माहितीचा दिला दाखला

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. विमान कोसळत...

प्रफुल्ल पटेलांचे नाव अनावधानाने येतेच कसे?:भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना सवाल; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून वाद पेटला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर अजित...

मानधनासाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक:सातारा जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन, स्वच्छ भारत मिशनचे काम ठप्प

जिल्हा परिषद स्तरावर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशनअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६...

सातारा जिल्हा मतदानासाठी सज्ज!:दुर्गम भागातही पोहोचली मतदान यंत्रणा, 20 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणासाठी शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी...

You may have missed