Balaji Gaikwad

अजित पवारांचा कुणीतरी खून केलेला आहे ना?:संजय राऊत यांचा मोठा आरोप; तुमचे अश्रू मगरीचे होते का? सरकारवर थेट निशाणा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि...

हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या २० जवानांना ताब्यात घेतले;दोन राज्यांच्या पोलिसांची थेट टक्कर

घोषणा मोठ्या, आचरण शून्य — “नवा भारत, मजबूत भारत” की प्रक्रिया-विरहित भारत? नवा भारत, मजबूत भारत या घोषणा फक्त घोषणाच...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र मैदानात:पवार कुटुंब आक्रमक, आयोग नेमण्याची मागणी; उच्च न्यायालयातही जनहित याचिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पवार कुटुंब आक्रमक झाले आहे....

‘साबांवि’च्या परवानगीसाठी अडले राजकमल रेल्वे उड्डाणपुलाचे घोडे:मध्य रेल्वेची स्पष्टोक्ती; रेल्वेद्वारे नियुक्त एजन्सीचे साहित्य आले‎

.राजकमल रेल्वे उड्डाण पुलाचे घोडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीसाठी अडले आहे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी आरओबी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद...

दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी लेटकमर, सर्वच दस्तऐवज असुरक्षित:खासगी व्यक्तीकडून उघडले जाते कार्यालय, दस्तऐवज खोलीदेखील उघडीच‎

.येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून वेळेचे आणि नियमाचे बंधन स्वतःचा मनाने राबविण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे तथाड उघड्या...

केशरी शिधापत्रिकाधारक 9220 जणांचे आठ कोटींचे अनुदान थकीत:एप्रिल 2025 पासून कन्नडच्या शेतकऱ्यांना रेशन नाही‎

शासनाने थेट रेशन धान्य देण्याऐवजी (केशरी शिधापत्रिकाधारक) शेतकऱ्यांना एलडीबीटी शेतकरी लाभार्थी योजना लागू करून थेट अनुदानच खात्यात जमा करण्याची घोषणा...

पीडीएमसीत गेटपाससाठी अवाजवी शुल्क आकारणी:प्रहार जनशक्ती पक्षाने अधिष्ठात्यांना निवेदन दिले, सुधारणेची ग्वाही

अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) आणि रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून गेटपाससाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप...

जि.प. निवडणुका रखडल्या; शासनावर वेळकाढूपणाचा आरोप:बांठीया समिती शिफारसीनुसार तात्काळ निवडणुका घ्या: काँग्रेस जिल्हाध्यक्ष देशमुख

राज्यातील २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या असून, याबाबत राज्य शासन जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख...

राज्य शासनाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात एआयएसएफचा मोर्चा:विद्यार्थी-पालकांचा सहभाग, मुख्यमंत्र्यांना निवेदन; अमरावतीत आंदोलन

राज्य शासनाने पटसंख्येचा मुद्दा पुढे करत राज्यातील सुमारे १८ हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या...

अमरावतीत चाकूने रील्स बनवणाऱ्या दोघांवर गुन्हा:पोलिसांनी शस्त्रांसह अटक करत आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला

अमरावती येथे हातात चाकू घेऊन रील्स तयार करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल...

You may have missed