Blog

15 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला:हिंगोलीच्या बेग्या पवार कोठडीतील मृत्युप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप, वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा…

बंगळुरूमध्ये डे-केअरमध्ये मुलाला बाथरूममध्ये बंद केले:वॉशिंग मशीनमध्ये बसवले, टॉयलेट जेटने पाणी टाकले, प्रसिद्ध कॅपजेमिनी कंपनीचे केंद्र

बंगळुरूमधील आयटी कंपनी कॅपजेमिनीच्या एचएएल कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या डे-केअर सेंटरमध्ये 2-3 वर्षांच्या मुलासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. सेंटरचे…

9 जुलैला शिक्षकांकडून 'शाळा बंद'ची हाक:टीईटी, संचमान्यता धोरण आणि अशैक्षणिक कामांच्या विरोधात आंदोलन

शिक्षक अभियोग्यता परीक्षेमुळे (टीईटी) निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता धोरण आणि बीएलओ नियुक्तीसंबंधीच्या प्रश्नांकडे शासनाचे…

भागवत म्हणाले- फाळणीनंतर भारतात आलेले लोक शरणार्थी नाहीत:त्यांनी संपत्ती नाही, देश निवडला; भारताला एक ठेवण्याची लढाई आपण सर्व हरलो होतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या लोकांना ‘शरणार्थी’ म्हणणे योग्य नाही.…

एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाला निवेदन सादर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.…

अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था जम्मू येथून रवाना:फक्त नोंदणीकृत भाविकांना प्रवेश; बद्रीनाथमध्ये 13.92 लाख, केदारनाथमध्ये 13.68 लाख भाविक आले

जम्मूतील भगवती नगर यात्री निवास येथून गुरुवारी सकाळी 4 वाजता अमरनाथ यात्रेचा पहिला जत्था रवाना झाला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी…

प्रहार'ची स्मार्ट मीटरविरोधात निदर्शने:विद्युत भवनवर धडक; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर, मोहीम थांबवण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या स्मार्ट मीटरविरोधात ‘प्रहार’ संघटनेने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवून जुने मीटर पुन्हा…

50 वर्षांपूर्वीची सह-शिक्षण शाळा निघाली मुलांची शाळा:प्रशासनाने न कळवता बदल केला, 120 मुलींचे प्रवेश रद्द झाले

पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कलना क्रमांक 2 ब्लॉकमधील बैद्यपूर विद्यापीठ गेल्या 50 वर्षांपासून सह-शिक्षण (मुली आणि मुले) शाळा म्हणून…

4 जुलै रोजी घडणार 'अपसूर्य' खगोलीय घटना:पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर जाणार, अंतर 15.21 कोटी किमी राहील

शनिवार, ४ जुलै रोजी एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे. या दिवशी पृथ्वी सूर्यापासून तिच्या कक्षेतील सर्वात जास्त अंतरावर असेल.…