तेलंगणा- बलात्काराच्या आरोपीने पीडित आणि कुटुंबाची केली हत्या:आपल्या पत्नीला आणि मुलांनाही मारले; जामिनावर बाहेर येताच 6 खून केले

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीने 6 खून केले. आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी

“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू…

कैलास मानसरोवर यात्रेचा पहिला गट चीनमध्ये पोहोचला:लिपुलेख खिंडीत चिनी सुरक्षा यंत्रणांनी कागदपत्रे तपासली, दुसरा गट गुंजीला पोहोचला

सुमारे पाच वर्षांनंतर सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेत शुक्रवारी पहिला गट लिपुलेख खिंड पार करून तिबेट (चीन) मध्ये पोहोचला आहे.…

मोशी डेपो दुर्घटनाग्रस्त इमारतीला केवळ तळमजल्याचा पूर्णत्वाचा दाखला:वरच्या दोन मजल्यांना परवानगीच नाही; गंभीर प्रश्न उपस्थित

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या तीन मजली इमारतीत दुर्घटना घडली,…

2029 पासून लागू होऊ शकते वन नेशन वन इलेक्शन:संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणाले- 99% लोक बाजूने; राज्यांमधील तज्ञांचा सल्ला घेत आहेत

संसदेची संयुक्त समिती (JPC) 2029 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ‘वन नेशन वन इलेक्शन’ लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. समितीचे अध्यक्ष पीपी…

पंढरपूर-फलटण प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सहा महिन्यात नव्याने सर्व्हेक्षण होणार:शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील मोहिते- पाटलांनी घेतली संयुक्त बैठक‎

पंढरपूर – फलटण या १०६ किलोमीटरच्या प्रलंबित रेल्वे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या पिंक बुक मध्ये झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण…

कांद्याचे माहेरघर बनतेय वैजापूर:एका महिन्यामध्ये 25.46 कोटी उलाढाल, जूनमध्ये 15,774 शेतकऱ्यांकडून 2.22 लाख क्विंटल कांदा विक्री‎

एकेकाळी कांद्याची विक्री करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदरसूल, येवला, राहाता, घोडेगाव, नाशिक बाजार समित्यांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आता…

आमचंच सरकार सावरकरांची फाइल दाबून ठेवतंय:आमदार सुधीर मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला दिला घरचा आहेर

“ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आम्ही आयुष्य काढलं, आमचंच सरकार सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव घ्यायला फाइल अशा पद्धतीने…