Month: April 2026

शरद पवार गटाचा भाजप, RSS वर तिखट पलटवार:आचार्य तुषार भोसले हा भाजप, संघाने वारकरी संप्रदायात सोडलेला ढोंगी वारकरी

शरद पवारांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांच्या घुसखोरी झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे....

थकबाकीदार ग्राहकांकडून अनधिकृत वीज वापर:महावितरणने छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल केला

महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या पाच ग्राहकांवर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्टेशन आणि...

मंत्री झिरवाळ VIDEO प्रकरणात नवा ट्विस्ट:आरोपीची FIR रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव; ट्रान्सजेंडर भावावरच केले गंभीर आरोप

राज्याचे अन्न व व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी...

इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी होताना धर्मांधता दिसत नाही का?:शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायावरील वक्तव्यावर तुषार भोसलेंचा पलटवार

वारकरी संप्रदायाबाबत राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला शासकीय...

कर्जत-जामखेड मध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती:343 जिल्हापरिषद शाळांना 9 कोटी 64 लाख 27 हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे...

महिला अधिकारी नको!:मंत्र्यांच्या भूमिकेवर मनीषा म्हैसकरांचा धक्कादायक खुलासा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वक्तव्याने खळबळ

राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे ती अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मांडलेल्या एका धक्कादायक अनुभवामुळे. त्यांनी...

मिरा-भाईंदर हादरलं! गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी भीषण आग:3 ठार, 50 झोपड्या खाक; बेकायदेशीर सिलिंडरचा साठा उघड

मिरा-भाईंदर परिसरातील भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. सुमारे रात्री 8 वाजण्याच्या...

IPL 2026 | आयपीएलदरम्यान दुःखद बातमी; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे निधन

IPL 2026 | आयपीएल २०२६ दरम्यान भारतीय क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूचं निधन झालं आहे....

निवडणूक जिंकणे महत्त्वाचे की लोकशाही टिकवणे? आंबेडकरांचा हा संदेश आज पुन्हा नव्याने स्मरणात ठेवण्याची गरज आहे

 भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार. हा अधिकार केवळ निवडणुकीतील प्रक्रिया नसून तो नागरिकाच्या अस्तित्वाशी,...

You may have missed