Month: April 2026

आमदार-खासदारांची पेन्शन कायमची बंद करा!:मनसेच्या माजी आमदाराची मागणी; करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्याचे आवाहन

देशाच्या राजधानीत सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या विषयांवर चर्चा रंगली आहे. मात्र,...

छत्रपती संभाजीनगरमधील अनेक भागात शुक्रवारी वीजपुरवठा खंडित:मान्सूनपूर्व दुरुस्तीसाठी महावितरणकडून कामे सुरू

छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामांसाठी महावितरणने शुक्रवारी (17 एप्रिल) काही भागांमध्ये वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला...

अक्षय तृतीयेला होणारे बालविवाह रोखा:पुणे जिल्ह्यात दक्षता घेण्याचे महिला बालविकास अधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे....

धर्मसत्ता अन् राज्यसत्ता एकत्र आल्याशिवाय विकास शक्य नाही:श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, हा आमचा हट्ट, उद्योजक बाबासाहेब काळे यांचे प्रतिपादन‎

"श्रीरामपूर तालुक्याला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील, तर या शहराला 'जिल्हा' घोषित करणे ही आता काळाची गरज आहे. ज्यावेळी धर्मसत्ता...

Tulja Bhavani Temple Rule | भाविकांसाठी महत्वाची बातमी! तुळजाभवानी मंदिर परिसरात ‘हे’ कृत्य केल्यास थेट दंड होणार

Tulja Bhavani Temple Rule | धाराशिव जिल्ह्यातील तुळजा भवानी मंदिर (Tulja Bhavani Temple) परिसरात स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने कडक...

मोदक, एजंट आणि मर्जीच्या जागेची घटनात्मक यात्रा;जनजागृती साठी छोटासा प्रयत्न  – VastavNEWSLive.com

नांदेड (प्रतिनिधी)- एप्रिल महिन्याचा अर्धा टप्पा पार झाला असून राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आता खरी सुगी सुरू झाली आहे....

एसआयआर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याची मागणी:काँग्रेस, वंचित आघाडीचे नेवासा तहसीलदारांना‎ निवेदन‎

देशभरात सध्या एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत संशयास्पद पद्धतीने सुरू असल्याचे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने...

पाण्याचे आवर्तन मिळाल्याने श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा:एक ते दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होणार, उन्हाळ्यात टंचाईवर मात‎

श्रीरामपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात थोडेच पाणी शिल्लक राहिल्याने श्रीरामपूरवर पाणी कपातीचे संकट ओढवले होते. जलसंपदा विभागाकडून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन...

महापुरुषांना जातीत अडकवू नका, त्यांचे विचार स्वीकारा:राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये पानसरे महाविद्यालयाचे डॉ. सिद्धोधन कांबळे यांचे प्रतिपादन‎

आपल्या अज्ञानामुळे आपण संत आणि महापुरुषांना जातींमध्ये विभागले आहे. त्यांना या जातींच्या विळख्यातून मुक्त करा आणि त्यांचे प्रगत विचार स्वीकारा....

‘खरंच सांगतो भीमराव माझा… झाला पहिला बॅरिस्टर’:चेतना लॉन्स मंगल कार्यालय रंगली बौद्ध संस्कार संघाची भीमपहाट,नगरकरांची मोठी उपस्थिती‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्ध संस्कार संघ परिवाराच्या वतीने आयोजित भीमपहाट संगीत मैफलीने छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चेतना लॉन्स मंगल कार्यालय...

You may have missed