जिल्ह्यात एकाचवेळी 14 तालुक्यात जनता दरबार:1097 समस्या मांडल्या, 137 जागेवरच निकाली
अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार बुधवारी एकाच वेळी सर्व १४ तालुक्यांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आले. या दरबारांमध्ये...
अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार बुधवारी एकाच वेळी सर्व १४ तालुक्यांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आले. या दरबारांमध्ये...
नांदेड (प्रतिनिधी)-देगलुर तालुक्यातील आलूर येथे बसवन्ना मंदिरात दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. 16 फेब्रुवारी 2026 रोजी...
अमरावती येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आज शिव महोत्सव साजरा केला जात आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
उस्मानगर (प्रतिनिधींची)- कंधार तालुक्यातील मौजे सावळेश्वर ग्रामपंचायत येथील शासनाच्या (CRS) पोर्टलवरील युजर आयडीचा गैरवापर करून तब्बल 15,569 बनावट जन्म नोंदी...
अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला आहे. शुक्रवार, २०...
नवी दिल्ली, 18 :भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7...
अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा विषय पुन्हा लांबणीवर पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली,...
नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मार्च–2026 ही परीक्षा कॉपीमुक्त, पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी...
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. ते मेळघाटात २५० किलोमीटरची पदयात्रा काढणार...
नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन...