राज्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी:मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी…
City Portal HelpLine # 880 660 0055
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी…
नागपूरच्या ‘लोक भवन’ जैवविविधता उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर चालणाऱ्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष…
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा…
“राजकारणात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो. माझे राजकीय गुरू विलासराव देशमुख नेहमी एक गोष्ट सांगायचे की, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा…
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि लेबर काँट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणात गुन्हा…
मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन अज्ञात नराधमांनी शेतातील घरात घुसून एका दाम्पत्याला चाकू…
येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, द्वारा संचालित दर्यापुरच्या जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत…
“राज्य शासनाच्या कापूस उत्पादकता (कापूस क्रांती) अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा आहे. कापसाची लागवड…
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. आम्ही…
अमरावती जिल्ह्यात तलावांना सुरक्षा कुंपण नसल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील…