राज्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी:मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विशेषतः कोकण किनारपट्टी…

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण कार्यक्रम सुरू:'लोक भवन' उद्यानात वर्षभर चालणार निसर्गाची शाळा

नागपूरच्या ‘लोक भवन’ जैवविविधता उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर चालणाऱ्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष…

मुंबई कोस्टल रोडवर 'पोर्शे'चा भीषण अपघात:भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा…

वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही:नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण, वांगचुक प्रकरणावरही भाष्य

“राजकारणात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो. माझे राजकीय गुरू विलासराव देशमुख नेहमी एक गोष्ट सांगायचे की, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा…

खलील शेख आत्महत्या प्रकरण:रवींद्र धंगेकर दाम्पत्य 'नॉट रिचेबल'; अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव, पोलिसांची पथके रवाना

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि लेबर काँट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणात गुन्हा…

मलकापूर हादरले!:दाम्पत्याला चाकू-विळ्याचा धाक दाखवून लुटले; विवाहितेवर शेतात सामूहिक बलात्कार

मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन अज्ञात नराधमांनी शेतातील घरात घुसून एका दाम्पत्याला चाकू…

पर्यावरण संवर्धनात सांगळूदकर महाविद्यालय विभागामध्ये प्रथम:राज्यात तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली ही शिक्षण संस्था‎

येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, द्वारा संचालित दर्यापुरच्या जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत…

कापूस लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान अवलंबा:विखरणमध्ये कापूस क्रांती अभियान; उपकृषी अधिकारी साळुंखेंचे आवाहन‎

“राज्य शासनाच्या कापूस उत्पादकता (कापूस क्रांती) अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा आहे. कापसाची लागवड…

आम्हाला भाजपमुक्त राम हवा- उद्धव ठाकरे:नागपुरात उबाठातर्फे रामरक्षा पठण, महाआरती

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. आम्ही…

तलावांना कुंपण घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश:अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी पावले

अमरावती जिल्ह्यात तलावांना सुरक्षा कुंपण नसल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील…