सहजासहजी माणूस हल्ली भेटत नाही; गल्लोगल्ली सहज भेटतो आहे चमचा
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या गझल मुशायऱ्यास प्रतिसाद नांदेड- आजकाल सर्वच क्षेत्रांत चमचेगिरी वाढली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची किंवा वरिष्ठांची...
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या गझल मुशायऱ्यास प्रतिसाद नांदेड- आजकाल सर्वच क्षेत्रांत चमचेगिरी वाढली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची किंवा वरिष्ठांची...
आज मी सांगणार आहे, महापालिकेच्या सभागृहाची कहाणी. १९८८ ला पहिली निवडणूक झाली. नगरसेवकांची संख्या होती ६०. पण, कुणालाही खोटं वाटेल...
सामाजिक क्षेत्रातील अंधार दूर करण्यासाठी कृतीशील हातांची गरज आहे, असे मत अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी...
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बागलिंगा गावात एक लघु जलसिंचन प्रकल्प (धरण) आकार घेत आहे. या प्रकल्पामुळे बागलिंगासह...
नगराध्यक्षपदावर विजय मिळवूनही अनेक नगरपालिकांमध्ये नगरसेवकांच्या संख्याबळाअभावी पक्षांना उपाध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकांच्या जागा मिळवणे कठीण झाले आहे. सहा नगराध्यक्ष जिंकूनही...
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई ग्रामपंचायतीमध्ये 'मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान' अंतर्गत ५० टक्के करसवलत मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे...
अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरातील नलिनीकृष्णपुरम आणि राष्ट्रसंत कॉलनी या वसाहतींमध्ये सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. या...
अमरावती येथील मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात पहिले डॉ. पंजाबराव देशमुख विचार साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात मराठी विद्यापीठाचे कुलगुरु...
नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना 'अपशकुनी'...
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांनी वेग घेतला असून,...