Balaji Gaikwad

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सहकार्यामुळे घरवापसी:एकनाथ शिंदे यांनी मानले आभार; पश्चिम आशियातून महाराष्ट्रियांची सुटका

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे पश्चिम आशियात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना संयुक्त अरब अमिरातीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना...

अर्थसंकल्पीय अधिवेशन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा अहवाल सादर करणार

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यभरातील प्रश्नांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज होणाऱ्या अधिवेशनात देखील विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर...

दादागिरीच्या ढोलात पेट्रोल संपणाऱ्या जनतेचा बळी! – VastavNEWSLive.com

अमेरिका–इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाचा पाचवा दिवस उजाडला, आणि अजूनही निर्णायक विजय  प्रेस कॉन्फरन्समध्येच फिरतो आहे. पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते...

मविआचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरणार:दुबईतील भारतीयांना परत आणा अन् नागपूर स्फोटप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा- विजय वडेट्टीवार

राज्यसभेच्या जागेसाठी आज मविआतील 3 पक्षांची बैठक होणार आहे. ती माहिती आम्ही दिल्लीला पाठवू. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मविआचा राज्यसभेचा उमेदवार...

पुणेकरांना हीट अलर्ट, विशेष काळजी घ्या:सोलापूर घामाघूम, कोकणात उकाडा; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा

राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक शहरांमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होत असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा...

जलसंपदा विभागाकडून झालेल्या प्रक्रियेमुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप:महादेवपूरला 42 प्रकल्पग्रस्त कुटुंबांना ‘10 दिवसांत घरे खाली करा’ नोटिसा

जलसंपदा विभागाने गंगापूर धरणालगतच्या महादेवपूर गावातील प्रकल्पग्रस्त ४२ कुटुंबांना ‘येत्या दहा दिवसांत घरांचे अतिक्रमण काढा’, अशा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे...

राजकीय शिमगा:‘इस्लाम’चे नेते, माजी आमदार शेख खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीवर, मालेगावात हाेळीच्या दिवशी रंगले आराेप-प्रत्याराेप

इस्लाम पार्टीचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांनी सोमवारी (दि.२) दुपारी खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. हा मुद्दा भाजपच्या स्थानिक...

सोलापूरमध्ये 28-29 मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा:42 जिल्ह्यांचे 400 हून अधिक खेळाडू सहभागी; भाग्यश्री फंड प्रमुख दावेदार

सोलापूर येथे २८ आणि २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निर्झरा केअर फाऊंडेशन,...

प्रिय तुकोबा:तुकारामांचा शेवटचा दिवस कसा होता, ते शिवाजी महाराजांना कसे भेटले, त्यांनी विठ्ठलाला लिहिलेले पत्र, आकाशाएवढ्या गोष्टी…!

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाने उभ्या महाराष्ट्रावर गारूड केलेय. वारकऱ्यांच्या मुखी असणारा ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष त्याचेच प्रत्यंतर देतो. तुकारामांची विठ्ठलभक्ती अनन्यसाधारण...

बांबू धोरण कृषी विभागाकडे द्या: कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांची मागणी:मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक, मुख्य सचिवांना तत्काळ कार्यवाहीच्या सूचना

कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी बांबू धोरण वन विभागाऐवजी कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली...

You may have missed