Blog

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा निर्धार; विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक शपथ:मानूर येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निसर्ग संवर्धनाचा संकल्प‎

पर्यावरण संतुलन राखणे आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज ओळखून शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या निसर्ग संवर्धनाची…

पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव:पक्ष बदलून 24 तासांत अहिर झाले विधान परिषदेचे 17 वे उपसभापती

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र…

शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम

मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही…

अमरावतीमध्ये 20 सेंद्रिय शेतकऱ्यांचा कृषी दिनी गौरव:कृषी विभागाने जिल्हा परिषदेत केला सत्कार

अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या २० शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित…

जूनच्या पावसाने 9 तालुक्यांत सरासरी गाठली नाही:सर्वाधिक पावसाची हमी असलेला चिखलदरा तालुकाही शेवटून तिसरा

अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ९ तालुक्यांना फटका दिला आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यातही गेल्या पाच वर्षांच्या…

नवी मुंबईत धक्कादायक प्रकार!:मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बळी, नागरिकांकडून संताप

राज्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत असली, तरी विशेषतः शासकीय रुग्णालयांची स्थिती आजही अत्यंत विदारक आहे. अस्वच्छता, अपुऱ्या…

संभाजीनगरच्या 1.80 लाख शेतकऱ्यांना 1632 कोटींची कर्जमुक्ती:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार…

काँग्रेसने महावितरण कार्यालयाला घेराव घातला:वीजपुरवठा खंडित, अवाजवी बिले आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन

तिवसा शहर आणि तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात…

आग्रा-मुंबई महामार्गावर 7 तासांपासून 25 किमीची वाहतूक कोंडी, व्हिडिओ:बस-ट्रकमध्ये अडकले लोक; भेरू घाटापासून मानपूरपर्यंत हजारो गाड्यांची रांग

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री 11 वाजेपर्यंतही परिस्थिती सामान्य…