महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा संवाद:एलनिनोचा इशारा; पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना खबरदारीची सूचना
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा...
