महत्वाच्या बातम्या

जिल्ह्यातील 170 केंद्रांवर 15,753 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, या उद्देशासाठी मिशन आरंभ राबवण्यात येत आहे. या मिशनचा...

म्हैसमाळला भक्तिभावाचा उत्सव सुरू:श्री गिरिजामातेच्या यात्रोत्सवाला झाली सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी‎

तालुक्यातील म्हैसमाळ येथील मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या श्री गिरिजामातेच्या वार्षिक यात्रामहोत्सवाला रविवारी (दि. १) भक्तिभावात व उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच...

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची मोठी खेळी:भाजपला डावलून शिंदेंच्या शिवसेनेला दिला पाठिंबा, सत्तेच्या समीकरणात एन्ट्री!

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक महत्त्वपूर्ण राजकीय पाऊल उचलले असून, महापालिकेत आपल्या तीन नगरसेवकांचा स्वतंत्र गट...

पुणे शहरात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू:मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश; उत्तमनगर, औंध, नगर रस्त्यावर घटना

पुणे शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. उत्तमनगर, औंध आणि नगर रस्ता परिसरात या घटना घडल्या....

लोणीकंद पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन:हृदयविकाराच्या धक्क्याने 50 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार (वय ५०) यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पुणे शहरातील एका खासगी...

खून प्रकरणात मदत करण्यासाठी लाच मागितली:बारामतीतील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली

खून प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात लाच मागणाऱ्या एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. बारामती येथील वडगाव...

नांदगाव पेठ ग्रामसभेत वाद, सीईओ करणार चौकशी:नागरिकांचा आरोप- सरपंच, ग्रामसेवकांनी उत्तरे दिली नाहीत; अधिकाऱ्यांचे म्हणणे- अनावश्यक प्रश्न होते

नांदगाव पेठ येथील ग्रामसभेत नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी...

वऱ्हा तलाठी कार्यालयात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी e-KYC सोय:मदतीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिर आयोजित

वऱ्हा येथील तलाठी कार्यालयात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वऱ्हा महसूल मंडळात समाविष्ट असलेल्या २०...

कोंडाईबारी घाटात भीषण अपघात:रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला भरधाव कंटेनरची धडक, 15 प्रवासी होते, 8 जखमी

नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पोलिस चौकीजवळ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक...

चिखलदरा कॉफी बागेतून यंदा 15 टन उत्पादन अपेक्षित:महाराष्ट्रातील एकमेव केंद्रातून ब्रिटीशकालीन बागांची भरभराट

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा येथील कॉफी बागेतून यावर्षी १५ टन कॉफीचे उत्पादन अपेक्षित आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार, हे महाराष्ट्रातील एकमेव कॉफी...

You may have missed