Balaji Gaikwad

वसमतमधून अल्पवयीन मुलास फुस लाऊन पळविले:वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; मुलाच्या शोधासाठी स्वतंत्र पथक स्थापन

वसमत येथून अल्पवयीन मुलास फुस लाऊन पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २६ गुन्हा...

मनसे पक्षाच्या पैठण तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्याचा निर्धार

प्रतिनिधी | ढोरकीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पैठण तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच पार पडली. पक्ष संघटन अधिक सक्षम...

डोनाल्ड ट्रम्प वर झालेला हल्ला त्यांनीच करायला लावला ?

लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संशयाच्या राजकारणातील अमेरिकेची घटना अमेरिकेच्या राजकीय इतिहासात हिंसक घटना किंवा सुरक्षा धोक्यांचे प्रसंग नवीन नाहीत; मात्र...

वैजापूर तालुक्यात ५०४० विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा, ३२९ गैरहजर:खंडाळ्यात उन्हाचा तडाखा, वीज खंडितमुळे काही वेळ विद्यार्थ्यांचे झाले हाल‎

प्रतिनिधी| खंडाळा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि. २६) इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली. वैजापूर तालुक्यात ३५...

लवांदेंच्या वक्तव्याचा सिल्लोडमध्ये निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी:सिल्लोडला सहायक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांना निवेदन‎

प्रतिनिधी | कन्नड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांदे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कन्नड तालुका...

खत-बियाण्यांचा साठा पुरेसा ठेवा, काळ्या बाजारावर कारवाई करावी:आ. सत्तारांच्या उपस्थितीत बैठक, पीक आराखडा तयार ठेवण्याचे आवाहन‎

प्रतिनिधी | सिल्लोड कृषी विभागाने प्रमाणित बियाणे, खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. खतांची टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे...

आरापूर एमआयडीसीच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा होकार:कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, आ. प्रशांत बंब यांची ग्वाही, स्वतंत्ररीत्या मोबदला मिळेल‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशननजीक प्रस्तावित आरापूर-सुलतानाबाद गवळीशिवरा औद्योगिक वसाहत एमआयडीसीबाबत शुक्रवारी सायंकाळी आरापूर येथे शेतकऱ्यांची महत्त्वाची...

पिंपळगावमधील शेतकऱ्याकडून जनावरांच्या पाण्याची मोफत सोय:जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

लासूर स्टेशन | उन्हाळ्याची चाहूल लागताच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. रब्बी हंगामात भरमसाठ पाणी उपसा झाला. त्यामुळे...

एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करा:ऑल इंडिया पँथर सेना

सोयगाव | शासनाने होऊ घातलेला एससी उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेना नेते दिपक केदार यांच्या...

राज्यावर पाणीटंचाईचे सावट:धरणांत केवळ 43 टक्के पाणी, पुण्यातील स्थिती चिंताजनक; राज्यात गेल्या वर्षी यंदाच्या तुलनेत हा साठा 7 टक्क्यांनी होता अधिक

राज्यात सूर्याचा पारा चढू लागल्याने धरणांतील साठा वेगाने खाली जात असून महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे. जलसंपदा विभागाच्या...

You may have missed