निवडणूक आयोग हा भाजपचाच मित्रपक्ष:पश्चिम बंगालमध्ये जिंकण्यासाठी भाजपने विविध हातकंडे वापरले, संजय राऊतांचा आरोप

पश्चिम बंगालमधील मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर येत असून, या कलांनुसार भाजप बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर तृणमूल काँग्रेस पिछाडीवर...

सात्रळमध्ये विजेच्या तारांचा झाडात प्रवाह:शेतकरी थोडक्यात बचावला

प्रतिनिधी | सात्रळ महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभालीच्या दाव्यांमधील फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सात्रळ-रामपूर शिवरस्त्यावरील गट क्रमांक ३०४ मध्ये वीजवाहिन्यांच्या...

शिंगणापुरात २ चिमुकले ३० मिनिटांत सापडले:दोन कुटुंबे झाली होती हवालदिल; पोलिसांच्या तत्परतेमुळे मुले सुखरूप

प्रतिनिधी | सोनई शनिवारच्या सुटीनिमित्त शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीत दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील चिमुकले आपल्या पालकांपासून दुरावले. पालकांच्या काळजाचा...

शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत....

Baramati Bypoll Election | बारामतीत एकतर्फी निकालाचं चित्र, सुनेत्रा पवार पहिल्याच फेरीत 6 हजार 500 मतांनी आघाडीवर

Baramati Bypoll Election | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच Baramati Bypoll Election ची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सुनेत्रा पवार...

इराणचा केंद्रबिंदू आणि जागतिक महासत्तेचे बदलणारे समीकरण

इराण: जागतिक राजकारणाचा नवा केंद्रबिंदू इराणने गेल्या काही वर्षांत आपल्या सामरिक चाली अतिशय हुशारीने खेळल्या आहेत. इराण केवळ मध्यपूर्वेतील एक...

उन्हामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना‎बसला फटका; लागवड आली धोक्यात‎:पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद परिसरातील चित्र‎

प्रतिनिधी |पिंपळदरी मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिल्लोड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकरी उन्हाळी...

विरमगावच्या सरपंच पदी मंगल करपे यांची निवड:एकूण ६०२ मतदानापैकी ३१३ मते मिळाली

प्रतिनिधी |फुलंब्री नुकत्याच पार पडलेल्या विरमगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत श्री भैरवनाथ शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या उमेदवार मंगल विश्वनाथ करपे यांनी २६...

टाकळी कदीमच्या सरपंचपदी गणेश कसबे यांची लागली वर्णी:विजय मिळवल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण केली

प्रतिनिधी | लासुरस्टेशन टाकळी कदीम ता.गंगापूर येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत गणेश अंबादास कजबे यांनी प्रतिस्पर्धींचा १११ मतांनी पराभव करून सरपंच...

आडगाव बुद्रुक येथील बीड बायपासवर‎वाहतूक वळवल्याने अपघातांची मालिका‎:उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडच्या कामामुळे वाहतुकीचा उडाला गोंधळ‎

गेल्या तीन दिवसांपासून हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. वाहतूक अचानक विरुद्ध दिशेने वळवली असून कोणतीही पूर्वसूचना किंवा दिशादर्शक फलक...

You may have missed