दहा वर्षे अपघातमुक्त सेवा; एसटी चालक जालिंदर डघळे यांचा सन्मान:प्रामाणिकपणा, शिस्त आणि सुरक्षित प्रवासी सेवेसाठी डघळेंचा गौरव‎

प्रतिनिधी | खंडाळा सध्याच्या धावत्या युगात अपघात टाळणे अवघड असले तरी सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगल्यास ते निश्चितच कमी केले जाऊ...

पोलिस दलात कार्यरत राहून दोघे बनले पीएसआय‎:उत्कर्ष मोहरे लेफ्टनंटपदी पाचपीरवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने तीन जणांचा सत्कार‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन मनाशी जिद्द असेल तर‌ नशीब बदलायला वेळ लागत नाही. याचा प्रत्यय पाचपीरवाडीतील तीन तरुणांनी दाखवला आहे....

मिरची पिकास नजर लागू नये म्हणून ‎शेतात माणसासारखे हुबेहूब बुजगावणे:साकारलेले हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे‎

शेतात पिकांचे पाखरांपासून व वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बुजगावणे उभे करण्याची पद्धत जुनी आहे. भोकरदन तालुक्यातील वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी...

कसा आहे इराण? — शक्ती, संघर्ष, महिला वास्तव आणि शिक्षणव्यवस्थेतील विरोधाभास

मध्यपूर्वेच्या गुंतागुंतीच्या राजकारणात सतत चर्चेत राहणारा देश म्हणजे इराण. तेलसंपत्ती, धार्मिक सत्ता, अणुकार्यक्रम, प्रादेशिक प्रभाव आणि पश्चिमी जगाशी संघर्ष या...

लाडसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी:प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

लाडसावंगी | येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस...

सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात:२००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षांनंतर एकत्र येत आनंद लुटला

आमठाणा| सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सण २००६ से २००७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी...

मुंबईच्या राजकारणात ‘ठाणे पॅटर्न’ची एन्ट्री:22 जिल्ह्यांत दौरा; उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात 100 मतदारसंघांवर शिंदेसेनेचे लक्ष

ठाणे जिल्ह्यात शिंदेसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आता मुंबईच्या रणांगणात “मुख्य समन्वयक’ म्हणून उतरले आहेत. १६...

अनाथ लेकीही अभिमानाने म्हणणार, "मी माहेरी चालले’:पुणे-मुंबई महामार्गावर "माहेरवाशी’ प्रकल्प

ज्या मुलीच्या डोक्यावर आईची माया नाही आणि पाठीशी वडिलांचा आशीर्वाद नाही, तिची व्यथा शब्दांत मांडणे कठीण असते. सासरी गेल्यावर जेव्हा...

एनसीआरबी रिपाेर्ट:गृहिणींच्या आत्महत्या दुप्पट; दर तासाला 5 जणींचा शेवट, आत्महत्येचे सर्वात माेठे कारण काैटुंबिक वाद, विवाहित महिलांचे प्रमाण अधिक

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शासनासह सर्वत्रच चर्चा केली जाते. मात्र, ‘एनसीआरबी’च्या ताज्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे...

अमरावतीजवळ डबा पार्टीस गेलेल्या भावंडांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू:घातखेडा तलावातील गाळात एकामागाेमाग चाैघेही अडकले

अमरावतीमधील खोलापुरी गेट परिसरातील दहा मुले-मुली रविवारी शहरापासून १० किमी अंतरावरील घातखेडा तलावाजवळ डबा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर पोहण्यासाठी पाण्यात...

You may have missed