कोपरगाव आगारासाठी नवीन बस देण्याची मागणी:आमदार आशुतोष काळे यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन‎

प्रतिनिधी | कोपरगाव कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर...

स्केटिंग स्पर्धेत चिमुकल्या‎खेळाडूंनी गाजवले मैदान‎:स्पर्धेत नगर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खेळाडूंचा डंका‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्ह्यातील आधुनिक २०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक स्केटिंग रिंकवर प्रथमच आयोजित करण्यात आलेली राजस्व स्पीड स्केटिंग स्पर्धा...

गोशाळेच्या आगीत चारा व गुरांचे साहित्य जळून खाक:गुरे बाहेर चरत असल्याने जीवितहानी टळली

प्रतिनिधी | सोयगाव आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचालित अंजनाई गोशाळेत मंगळवारी (दी.२८) दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे...

विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी घाटनांद्रा परिसरात जि.प. शाळेच्या गुरुजींची धडपड:विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढीचा ध्यास; जिल्हापरिषदेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा सध्याच्या काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शाळेतील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. यावर...

भारत के इतिहास में पहिली बार  केंद्रीय रिजर्व पुलिस बल  के उपस्थिति में अपने ही लोगों को मारने का नया खेल   

पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव के दूसरे चरण के बाद की जमीनी हकीकत और एग्जिट पोल का विश्लेषण भारतीय राजनीति की...

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कल, शेणखताला सोन्याचा भाव:खरीपपूर्व तयारीला वेग

खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात सध्या एक वेगळीच लगबग पाहायला मिळतेय. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखत शेतात टाकताना दिसत आहेत. सेंद्रिय...

बाडगीचापाड्यात आठवड्यात तिसरा बछडा जेरबंद‎:एकाच मादीची तिन्ही बछडे असण्याचा अंदाज; शेतकऱ्यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील ननाशी जवळील बाडगीचापाडा परिसरात बिबट्यांचा वावर दहशतीचा विषय बनला आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे हे क्षेत्र बिबट्यांचे...

सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण‎

प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे...

संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख दूर होऊन स्थैर्य मिळते- राधेश्याम महाराज:आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा‎

प्रतिनिधी | आनवा कलियुगात मनुष्याला शांती आणि समाधान मिळवायचे असेल, तर संतांचा आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख,...

पश्चिम बंगाल ममता जिंकल्या तर देशाच्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करतील आणि हरल्या तर केंद्रीय सत्तेसोबत जोडल्या जातील 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालांचे सखोल आणि चिकित्सक विश्लेषण करण्यात आले आहे. या चर्चेत सहभागी तज्ज्ञांनी एक्झिट पोलच्या...

You may have missed