Month: May 2026

गुरुकुजात ग्राम जयंती महोत्सव; समाधी परिसर दिव्यांनी उजळला, ग्रामस्वच्छता अभियान, शोभायात्रा, गोपाल काल्याने महोत्सव‎

आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव, अर्थात ग्रामजयंती महोत्सव,...

ममता बनर्जी कहती है मुझे 226 विधायक मिलने वाले है  – VastavNEWSLive.com

पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव हमेशा से देश की राजनीति का केंद्र रहे हैं, लेकिन इस बार चुनाव परिणामों से पहले...

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अमर शेख यांचे योगदान:शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांनी पोवाड्यातून जागवली प्रेरणा‎

महाराष्ट्र मध्ये १८ ऑक्टोबर १९४८ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवली होती. त्या परिषदेत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दत्तोबा गव्हाणकर...

हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात:पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला होता इशारा

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गोरेगाव पोलिसांनी शनिवारी तारीख एक...

देवपिंपरी-मोहाडी रस्त्याच्या कामामध्ये अडथळा:ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे, स्मारक,काेंडवाड्याच्या ठरावावरून‎खडाजंगी; सभेत 51 विषयांना मंजुरी‎

तालुक्यातील देवपिंपरी ते मोहाडी या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रुंदीकरण व डांबरीकरण केले जात आहे. या रस्त्यालगत शेती असलेल्या...

देशाच्या कृषी क्षेत्रात व शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये महाबीजचा मोलाचा वाटा:एरंडोल येथे महाबीजचा 50 वा वर्धापन दिन उत्साहात झाला साजरा‎

एरंडोल राज्य शासनाच्या महाबीज अर्थात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथील बियाणे प्रक्रिया केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा...

रोपट्यांचे विस्तीर्ण नंदनवनात रूपांतर:फुलंब्रीत 753 वृक्षांचे लुंबिणी उद्यान, डॉ. ठोंबरे यांच्या प्रयत्नातून पर्यावरणाचे संवर्धन‎

निसर्ग संवर्धन केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवता आले पाहिजे. असे झाले तर गोड फळे मिळतातच. याचे...

वैजापूरला ट्रक-रिक्षाच्या धडकेत तरुण जागीच ठार:1 गंभीर जखमी, पुरणगाव चौफुलीवरील घटना‎

नागपूर-मुंबई महामार्गावर पुरणगाव चौफुली येथे भरधाव ट्रक व मालवाहू रिक्षा यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य एक...

‘घाटी’त 3 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा!:उन्हाळ्यामुळे शिबिरे झाली ठप्प, खासगी पेढ्यांतही रक्ताच्या पुरवठ्याची अडचण

उन्हाळ्यामध्ये शिबिरांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या घाटीत केवळ १५०...

काँग्रेसचा 72 तासांचा विरोध दीड तासातच पाठिंब्यामध्ये बदलला:अंबादास दानवेंविरुद्ध उमेदवार देण्यावरून काँग्रेसची माघार

मविआतर्फे उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंनी लढण्यास विरोध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांपूर्वी बंडाचे संकेत दिले होते. मात्र,...

You may have missed