Month: April 2026

पश्चिम बंगाल मध्ये सीआरपीएफ मतदान करीत असल्याचा तृणमूलचा आरोप

बख्तर बंद सैनिकी वाहनांचा पहिल्यांदा वापर देशात निवडणूक सुरू आहे की लोकशाहीची थट्टा? हा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात उघडपणे उभा राहू लागला...

निसर्गचक्र राखणे मानवी जीवनासाठी महत्त्वाचे:उपवनसंरक्षक अर्जुना यांचे जलपात्र वितरण कार्यक्रमात प्रतिपादन, वॉर संस्थेचा पुढाकार

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी मानवी जीवन सुखकर आणि सुसह्य ठेवण्यासाठी निसर्गचक्र कायम राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन...

भंडाऱ्यात आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला:लग्नावरून परतताना वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 महिलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू

लग्नसराईचे दिवस आनंदाचे असतात, पण याच आनंदावर विरझण घालणारी एक अतिशय दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन...

सरकारकडून केरोसीन देण्याची घोषणा, पण घाटलाडकीत पोहोचले नाही:सिलिंडरप्रमाणेच नागरिकांना करावी लागतेय प्रतीक्षा

राज्याच्या पुरवठा मंत्र्यांनी रेशन दुकानांमार्फत प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन (रॉकेल) देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा होऊनही अद्याप...

कात्रज घाटात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात:रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, तीन प्रवासी गंभीर जखमी; चालक ताब्यात

कात्रज घाटातील बोगद्याजवळ गुरुवारी सायंकाळी एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षातील...

Ardhkendra Yog | बुध-शुक्र योगाचा प्रभाव; ‘या’ 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

Ardhkendra Yog | आगामी काळात ग्रहताऱ्यांच्या अत्यंत अनुकूल स्थितीमुळे एक अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी असा ‘अर्धकेंद्र योग’ जुळून येत आहे....

जागतिक पुस्तक दिनानिमित्त झाडांना बांधले पुस्तकांचे तोरण

वृक्षराजींच्या सानिध्यात मुक्त वाचनालय उपक्रमास प्रारंभ ; जवळा दे. जि.प. शाळेच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम  नांदेड – पुस्तक हे मस्तक घडविण्याचे...

पारा 43.7 अंशांवर; उद्यापासून उष्णतेच्या लाटा:आगामी तीन दिवसात अकोल्याचे तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता

तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट...

साधनेला वैराग्याची झालर आवश्यक ती भाग्याची प्रतीक- संजय महाराज:श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दीनिमित्त अंत्री मलकापूरला आयोजन‎

समस्त संतांनी वैराग्याला भाग्याचे प्रतीक मानले आहे. वैराग्य हे भाग्यशाली व्यक्तीलाच प्राप्त होते, असे तुकोबाराय म्हणत. कारण कोणत्याही साधनेचा मुख्य...

‘उबाठा’च्या 70 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे:शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख आशिष गावंडेनी फेटाळले सर्व आरोप‎

आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आणि महानगरप्रमुख राहुल कराळे या त्रिकुटांनी पक्ष त्यांच्या दावणीला...

You may have missed