महत्वाच्या बातम्या

Pandit Hariprasad Chaurasias Bansuri Journey: Mud to Melodies

भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावन सोडून जाऊ लागले, तेव्हा केवळ मनुष्यच नव्हे, तर पशू-पक्षी आणि वृक्षवेलीही व्याकुळ झाल्या होत्या. याच वेळी...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण...

मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी:म्हणाले – 'हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार', 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा...

श्रीरामपुरात "नारी शक्ती'चा जागर; विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव:जिद्दीने संघर्ष करणाऱ्या महिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित‎

महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत...

अहिल्यानगर शहरात ‘इव्हनिंग वेडिंग’चा ट्रेंड जोरात!:दुपारच्या लग्नाला पाहुणे कमी, बहुतांश कार्यालयांत वाढली सायंकाळची बुकींग‎

वऱ्हाडी मंडळी आजारी पडू नयेत आणि त्यांची गैरसोय टाळावी, यासाठी आता दुपारऐवजी सायंकाळी विवाह सोहळे करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढत...

1 ते 15 मे स्वगणनेचा टप्पा:16 मेपासून घरोघरी जाऊन नोंदणी, मोहोळला पहिल्या टप्प्यात 200 कर्मचाऱ्यांचा सहभाग‎

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांमार्फत स्वगणनेचा टप्पा पार पडेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक...

कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण; बँक अधिकाऱ्यांचा गौरव:जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती, इतरांनी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे केले आवाहन

गाव पातळीवर उद्योग उभारताना आवश्यक असलेला पतपुरवठा बँकांनी करावा. यामुळे गावातही चांगले प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास मदत मिळेल, असे सांगण्यात...

बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे 'जोडेमारो' आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावरून निषेध

छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसने बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तीव्र 'जोडेमारो' आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे...

वर्ध्यात रविवारी तापमान 46.6 पार:दुपारच्या वेळी रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत; उद्योगांमधील प्रदूषण तापमानावाढीला कारणीभूत

वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून तापमानाने ४६.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच मे महिन्याची चाहूल...

भाजप कार्यकर्त्यांना मिळणार संघटनात्मक ताकद:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाची जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन कार्यशाळा पार पडली. भाजप...

You may have missed