महत्वाच्या बातम्या

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सरकारला इशारा:शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू

शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास शासन का करीत आहे असा सवाल करीत सदर महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला...

दोन अपत्यानंतर पोलिस होण्याचं स्वप्न केलं पूर्ण‎:राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील धनश्री मंडलिक यांची पोलिसपदी निवड

राहुरी13 तासांपूर्वीकॉपी लिंकशेतकऱ्याच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि जन्मानंतर वाट्याला आलेले कष्ट यामधून वाट काढत यशाच्या आकाशाला गवसणी घालत शेतकरी ते...

लहान वयातच मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक:मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत‎

आजच्या काळात मोबाईल, टॅब व टीव्हीचा वाढलेला वापर (स्क्रीन टाईम) आणि कमी झालेला मैदानी खेळ यामुळे मुलांमध्ये मायोपिया (जवळचा नंबर...

नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता असणे गरजेचे:हभप मंडलिक महाराज यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाला भाविकांची गर्दी‎

जीवनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, नामस्मरण निरंतर सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन...

आत्मज्ञान हेच जीवनातील खरे ज्ञान- डॉ. सी. बी. कुलकर्णी:सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार‎

मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या मानव जन्माचे प्रयोजन काय याचा...

पिंपरी निर्मळ शिवारात गर्भलिंग निदानाचा अड्डा‎:डॉक्टर, एजंट अन् गर्भवतींचे पती पोलिसांच्या जाळ्यात; गर्भलिंग निदानप्रकरणी नऊ जणांवर केली कारवाई‎

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात, निळवंडे कालव्याजवळील एका निर्जन फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या...

शिवरायांचा इतिहास बदलण्याचे पाप कोणी केले?:बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त विधानावर जयंत पाटलांचा सवाल, सरकारवरही निशाणा

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरातील मराठी बांधवांचे आणि देशवासीयांचे अस्मितास्थान असल्याने त्यांच्या इतिहासावरून वारंवार सामाजिक आणि...

जिल्ह्यात आजपासून एका ‘क्लिक’वर होणार ‘स्व-गणना’:जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माहितीचा डेटा प्रशासनाकडून थेट ‘टॅब’मध्ये केला जाणार जमा‎

अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, १ मे पासून प्रथमच कागद आणि पेन विरहित ‘डिजिटल जनगणने’चा पहिला टप्पा सुरू होत आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या...

पालघरमधील त्या दोन मृत्यूंचा उलगडा:अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून जखमी मित्रानेही संपवली जीवनयात्रा, परिसरात खळबळ

पालघरमधील नानिवली येथे आज पहाटे दोन मित्रांचे मृतदेह आढळल्याच्या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून सीसीटीव्ही फुटेजमधून या भीषण अपघाताचे वास्तव...

उन्हावर मात करण्यासाठी योगाचा ‘कुल'' मंत्र‎:उष्माघाताच्या धोक्यातून वाचण्यासाठी योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या तीन संजीवनी क्रिया

माढा सोलापूर शहरात उष्णतेचा कहर सुरू असून पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६...