लोहपुरुषांचा वारसा आणि खोट्या आरोपांची फॅक्टरी ; इतिहास वाकवून सत्ता टिकते का? हा प्रश्न देशाने विचारायलाच हवा
सरदार वल्लभभाई पटेल आपल्या कर्तृत्वामुळे ‘सरदार’ झाले. स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानिक, राजे, सरंजामदार यांना भारतात विलीन करण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले…
