Balaji Gaikwad

Ashwin Slams Hardik Pandya | अश्विनची हार्दिकवर जोरदार टीका, मुंबईच्या पराभवानंतर उपस्थित केले प्रश्न

Ashwin Slams Hardik Pandya | वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)...

परभणीत मटका अड्ड्यांवर डीआयजी पथकाची धाड; 10 आरोपींवर गुन्हे दाखल

परभणी (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापच्या पथकाने परभणी शहरात धडक कारवाई करत मटका...

पती-मुलीला मारण्यासाठी अघोरी विद्येचा वापर:महिलेवर अमानुष प्रथेप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यात पती आणि मुलीला वश करण्यासाठी तसेच त्यांना त्रास देण्यासाठी अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचा वापर केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल...

Yezdi & BSA Launch Scrambler Bikes in India; Know Features

भारतातील आधुनिक रायडरसाठी Yezdi आणि BSA ने पहिल्यांदाच एकत्र येत दोन वेगवेगळ्या स्क्रॅम्बलर बाइक बाजारात आणल्यात. शहरात चालवायला सोपी, कच्च्या...

वानवडी पोलिसांकडून २८ लाखांचे अमली पदार्थ जप्त:सराईत तस्कराला अटक, पिस्तूल-काडतुसेही हस्तगत

पुणे शहरात अमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग आला आहे. वानवडी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत २८ लाखांहून अधिक किमतीचा अमली पदार्थ आणि...

श्रीराम फायनान्सकडून 300% लाभांश:चौथ्या तिमाहीत जोरदार कामगिरी; EPS आणि नफ्यात मोठी झेप, AUM ₹ 3 लाख कोटींच्या पुढे

श्रीराम फायनान्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांसाठी आकर्षक अशी घोषणा केली आहे. कंपनीने प्रति...

Raghav Chadha join BJP | आप पक्षाला मोठा धक्का; राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Raghav Chadha join BJP | देशाच्या राजकीय वर्तुळात एक मोठी आणि अनपेक्षित घडामोड समोर आली आहे. आम आदमी पार्टीचे (Aam...

अरिजितसिंगच्या मृत्यू प्रकरणातील साईलाला आणि इंगळेला चार दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-4 एप्रिल रोजी खून झालेल्या अरिजितसिंग गजानन चव्हाण याच्या मृत्यू प्रकरणात आता एकूण अटक आरोपींची संख्या 8 झाली आहे. सोबत...

संजय गायकवाडांवर FIR दाखल करण्यात अडचण काय?:रोहित पवारांचा सवाल; पवार प्रशांत आंबींसह राजारामपुरी पोलिस ठाण्यात

बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या...

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय:ट्रस्टच्या घटनेतील विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळाचे पालन अनिवार्य

मुंबई उच्च न्यायालयाने ट्रस्टच्या घटनेत नमूद केलेल्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळाच्या तरतुदींचे पालन करणे अनिवार्य असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती...

You may have missed