Balaji Gaikwad

महागाईचा चटका; 6 हजारांचा मुरघास 8 हजारांवर:जनावरे विकायची की सांभाळायची, हवालदिल पशुपालकांचा उद्विग्न सवाल‎

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून याचा थेट फटका पशुपालकांना बसताना दिसत आहे. शेतीसाठी पाणी...

कन्नडला शिधापत्रिकांचे वाटप‎:प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे- राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संवेदनशील राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी शनिवारी...

957 पैकी 475 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे:सटाणा महाविद्यालय व सीआयआय मॉडेल करिअर सेंटरचा उपक्रम‎

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालय व सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्या वतीने आयोजित...

वेरूळला जगद्गुरू जनशांती धर्म‎सोहळ्यात 42 क्विंटल महाप्रसाद‎:108 कुंडी यज्ञासाठी हजारो भाविकांची उपस्थिती

वेरूळ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे शनिवार (२५ एप्रिल) रोजी अक्षय्य तृतीयेच्या पावन मुहूर्तावर १८ एप्रिलपासून सुरू असलेल्या ‘ॐ जगद्गुरू जनशांती...

वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावर खोदले चर:लासूरगाव परिसरातील माफियांचे धाबे दणाणले, 20 दिवसांत 7 वाहनांवर कारवाई‎

शिवना आणि गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी एप्रिल महिन्यात २० दिवसांत सात वाहनांवर...

नाशिकला श्रमिकांच्या कल्याणापेक्षा संस्थांवर नेत्यांची मक्तेदारी:ठेक्यांसाठी काेट्यधीश नेते बनले बांधकाम मजूर; नियम धाब्यावर

अंगमेहनतीचे काम करणाऱ्या मजुरांच्या हक्कासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या मजूर संस्थांवर खऱ्या मजुरांऐवजी राजकीय नेत्यांनीच कब्जा केला आहे. मजुरीवर उदरनिर्वाह, अल्पभूधारक...

देशातील सर्वात 15 उष्ण शहरांत महाराष्ट्रातील तीन:अकोला, अमरावती 45.6 वर, पाच दिवसांनी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात उष्णतेचा भडका उडाला आहे. 25 एप्रिल रोजी राज्यातील 15 शहरांचे तापमान 41 अंश सेल्सियसवर गेले. अकोला, अमरावतीत 45.3, तर...

सुके बोंबील विकणाऱ्या भाेंदूबाबा मनाेहरने उभारला 27 एकरांत मठ:साेलापूरच्या उंदरगावात व घाेटीमध्ये उभारले आलिशान मठ

बलात्कार आणि फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात ५ महिने जेलची हवा खाऊन जामिनावर सुटलेला भोंदूबाबा मनोहर भोसले ऊर्फ ‘मनोहर मामा’ पुन्हा एकदा...

विभागात तीन महिन्यांत 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:संभाजीनगर जिल्ह्यात 53 घटना, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम

दुष्काळी प्रदेश अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या ३ महिन्यांत तब्बल २१७...

Tarabai Modak Biography in Marathi

शिक्षण ही माणसाच्या उत्क्रांतीची एक अखंड, अविरत व परिवर्तनशील प्रक्रिया आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि ज्ञानाच्या व्याख्याही बदलतात. आज...

You may have missed