Balaji Gaikwad

धर्मांतर प्रकरणावर नाशिक पेटलं:रणरणत्या उन्हात महिलांची आक्रमक बाईक रॅली; नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा एल्गार

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील वातावरण तापलेले असतानाच आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मोठी...

MPSC Recruitment Cancelled | विद्यार्थ्यांना मोठा धक्का! सरकारने ‘या’ पदांसाठीची भरती केली रद्द

MPSC Recruitment Cancelled | राज्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेत असतात. मात्र, ऐनवेळी भरती प्रक्रिया रद्द...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर मोठा निर्णय:आरोग्य विभागाची नवी पॉलिसी जाहीर; बदल्यांसाठी नवे कडक नियम लागू

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात शासन...

शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश:सरकारचा मोठा निर्णय, जड गोण्या बंद

राज्यातील माथाडी कामगारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच...

तापमान 44.2 अंशांवर; उष्माघात उपाययोजनांबाबत निर्देश:जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात 137 खाटा करण्यात आल्या राखीव‎

शहरात बुधवारी ४४.२ अंश तापमान नोंदवल्या गेले. मंगळवारी तापमानाचा पारा ४४ अंशांवर होता. भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी...

हे 'नारी शक्ती' नव्हे तर 'भाजप शक्ती' बिल:महिला आरक्षणाला विरोध नाही, पण मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या 'मनमानी'ला विरोध- संजय राऊत

महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध नाही, पण हे बिल पहिलेच मंजूर झाले आहे. महिला आरक्षणाला विरोध नाही, पण मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या...

Mumbai Water Crisis | मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! १ मेपासून ‘इतक्या’ टक्क्यांची पाणी कपात होणार

Mumbai Water Crisis | मुंबईत सध्या कडक उन्हाळ्याचा तडाखा बसत असून पाणीटंचाईचे संकट हळूहळू गडद होताना दिसत आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे...

विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल:ठाणे ते नागपूरपर्यंत रंगणार मोठा राजकीय रणसंग्राम; निवडणुकीत कोणाची बाजी?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर...

नारी शक्ती विधेयक हे भाजपचे नाही, तर 'भारत शक्ती' विधेयक:राऊतांनी मतदारसंघाची चिंता करू नये, त्यांनी साधी मनपा निवडणूकही लढवली नाही- नवनाथ बन

उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कधी मनपाची सुद्धा निवडणूक लढले नाही त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या बोलताना मतदारसंघ असे फोडले जातील तसे...

सोलापूर पाणी योजनेसाठी मनपा बाँडद्वारे 200 कोटी उभारणार:दरमहा 4 कोटी व्याज, 20 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभेत होणार चर्चा

सोलापूर शहराच्या 1400 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनपा आपला हिस्सा भरण‌्यासाठी ‘बाँड’ च्या स्वरुपात 200 कोटी रुपयांचा निधी उभा करणार...