महाराष्ट्र 2 कोटींसह अव्वल:अस्थिर बाजारातही NSE मध्ये गुंतवणूकदारांची वाढ कायम; महाराष्ट्र 2 कोटींसह अव्वल

बाजारातील चढ-उतार आणि अपेक्षेपेक्षा कमी परतावा असूनही National Stock Exchange of India (NSE) मध्ये गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. ज्यातून...

बिडकीन DMIC मध्ये 2 तरुणांचे मृतदेह सापडले:बॉडीजवळ इंडोसल्फान विषारी औषधाचा डबा आणि इंग्लीश दारूच्या बाटल्या, पोलिसांचा तपास सुरू

बिडकीन DMIC मध्ये 2 तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार 28 एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. या...

महाराष्ट्रात राहायचे तर मराठी बोलता आलीच पाहिजे:खतांच्या किमतीत 45 टक्क्यांपर्यंत वाढ, किमती कमी करून तातडीने सबसिडी द्या- अनिल देशमुख

ऑटो-टॅक्सी चालकांना थोडी फार तरी मराठी बोलता आली पाहिजे. आम्ही ते सुद्धा बोलणार नाही अशी कोणाची भावना असेल तर ती...

Pimpri Chinchwad News | जीवघेणा स्टंट! हायटेंशन टॉवरवर चढला तरुण; तीन तास रंगला थरार

Pimpri Chinchwad News | पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील निगडी (Nigdi) भागात आज एक अत्यंत अंगावर काटा आणणारा प्रसंग उद्भवला. एका अज्ञात...

सभापतींवर आठ महिन्यांतच अविश्वास प्रस्ताव‎:जळगाव बाजार समितीचे राजकारण, सुनील महाजनांची खुर्ची धाेक्यात, 18 पैकी 12 संचालक सहलीवर‎

कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ महिन्यांपूर्वी‎ज्या पद्धतीने सुनील महाजन यांनी राजकीय‎ खेळी करून श्यामकांत सोनवणे यांना सभापती‎पदावरून खाली खेचले होते....

अति उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

नांदेड (प्रतिनिधी) – राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अति उष्णतेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत....

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्याने मृत्यू, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये दावा; परिसरात कलिंगडाची विक्री बंद

मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या मृत्यूंविषयी...

ठाकरेंना पराभूत करण्यासाठी राऊतांचा गटच सक्रिय!:ठाकरेंची विधान परिषदेतील उपस्थिती 50 टक्केही नाही, त्यांना जागा अडवू नये- नवनाथ बन

उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषद निवडून लढवली तर संजय राऊत यांचा गट त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाकरेंनी...

शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद चिघळला:पुस्तकावर बंदी घाला गायकवाडांची मागणी, संवैधानिक मार्गाने गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार- प्रशांत आंबी

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या वाचनावरून आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यातील वाद आता...

कलमा न वाचल्याने चाकूहल्ला:मुंबईत पहलगामसारख्या हल्ल्याचा उलगडा; घरातून संशयास्पद साहित्य जप्त, ATSकडून तपासाला वेग

मुंबईजवळील मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकूहल्ला प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणाऱ्या या घटनेचा तपास...

You may have missed