खरातच्या जागी मुस्लिम असता तर वरात काढली असती:नालायकाला नालायक म्हणायची हिंमत ठेवा, विजय वडेट्टीवारांनी सुनावले खडे बोल
नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेले 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरण आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील कारवाईवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे....
