पालखी सोहळ्यामुळे पुणे ग्रामीणमध्ये वाहतूक बदल:जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; 11 ते 15 जुलै दरम्यान पर्यायी मार्ग

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी…

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 चे वितरण:डॉ. संजय ज्ञानदेव पाटील, यज्ञेश वसंत सावे व डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराचे ठरले मानकरी

स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना…

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त 'कृषी दिन' साजरा:महायुती सरकारला विसर पडल्याची काँग्रेसची टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महायुती सरकारवर ‘महाराष्ट्र कृषी दिना’चा विसर पडल्याची टीका केली आहे. दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘कृषी…

आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ:भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय…

'ऑपरेशन तुडवा'ला सुरुवात!:नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे, ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून घोषणाबाजी

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांना आपल्याकडे वळवत ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी केल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी या…

काळजाचा ठोका चुकवणार!:माळीण गावच्या भीषण दुर्घटनेची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर; टीझर रिलीज

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ गावावर कोसळलेल्या निसर्गाच्या भीषण कोपाची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली…

मुंबई लुटली, राम मंदिरातील पैशांवरही डल्ला:नाना पटोलेंची भाजप-महायुतीवर सडकून टीका, न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची मागणी

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर…

'ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी':उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले- केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळाल्यास आनंदच होईल

शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत, सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर…

माणसं ओळखण्यात चूक झाली म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरेंचंच अपयश दाखवलं:उबाठा गटाचे भवितव्य काँग्रेसमध्ये विलीन होण्यातच- नवनाथ बन

सचिन अहिर यांनी मूळ शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनाच झाला आहे. कारण सचिन अहिर हे आदित्य…