महत्वाच्या बातम्या

यावली शहीद येथे राष्ट्रसंत जन्मोत्सव सुरू:23 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन, 30 ला जन्मावतरण सोहळा

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद-नरसिंगपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव २३ एप्रिलपासून सुरू झाला आहे. वंदनीय...

Kalpanaraje Bhosale Angry on Maratha Empire Map Removal by NCERT

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा वगळल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केंद्र...

बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर 18 मे पासून:समता सैनिक दलाचे शिबिरही; भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन

भारतीय बौद्ध महासभेच्या बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने बडनेरा व दाभा येथे बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर आणि समता सैनिक...

राजापेठेत व्यापारी संकुलाच्या जागेवर महापालिकेचा कचरा डेपो:हमरस्त्यावर दुर्गंधी; नागरिक, नगरसेवकांचा तीव्र विरोध

महापालिका प्रशासनाने राजापेठ येथे नवीन कचरा डेपो सुरू केला आहे. अमरावती शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जागेवर व्यापारी संकुल...

अमरावतीतील प्रवासी निवारे दुर्लक्षित:बसण्यासाठीचे बेंच गायब, कचऱ्याचे ढिगारे; प्रवाशांना उन्हाळ्यात नाहक त्रास

अमरावती शहरातील प्रवासी निवारे संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे बेदखल झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना या निवाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे,...

मोकाट जनावरांमुळे पाथर्डी बाजारामध्ये नागरिकांना त्रास:शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना‎

शहरातील आठवडे बाजार हा नागरिकांसाठी आहे की मोकाट जनावरांसाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बुधवारी भरलेल्या...

एसटी महामंडळाला अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा भुर्दंड:ग्रॅज्युईटी विलंबापोटी भरावे लागले 2.5 कोटींचे व्याज, 63 अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर देय असलेले उपदान (ग्रॅज्युईटी) वेळेत न दिल्याने महामंडळाला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे....

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच उपक्रमशील व्हावे:प्रा. सुनील कल्हापूरे, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीत कॉग्नोत्सव 2026 उत्साहात‎

स्पर्धेच्या युगात आज प्रत्येक अभियांत्रिकी महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासासोबतच विविध अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रमांचा देखील अनुभव घेण्याची आवश्यकता आहे, असे...

Pandit Hariprasad Chaurasias Bansuri Journey: Mud to Melodies

भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावन सोडून जाऊ लागले, तेव्हा केवळ मनुष्यच नव्हे, तर पशू-पक्षी आणि वृक्षवेलीही व्याकुळ झाल्या होत्या. याच वेळी...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण...