महत्वाच्या बातम्या

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण:चर्मकार महासंघाचा विरोधात एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन‎

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाने गुरुवारी एल्गार पुकारला. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नंतर...

बुद्ध पौर्णिमेला 58 पर्यटकांना मिळणार “निसर्ग अनुभवाची’ संधी:कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर प्राणी गणनेकरिता मचाणी तयार

बुद्ध पौर्णिमेला ५८ पर्यटकांना निसर्ग अनुभवाची संधी मिळणार असून, प्राणी गणनेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे ८१ हजार हेक्टरवर पसरलेल्या...

महापालिका क्षेत्रात आजपासून 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम:आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांची माहिती; नागरिकांसाठी मार्गदशर्क सूचना जारी‎

महानगरपालिका क्षेत्रात २०२६ ची जनगणना १ मे २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नागरिकांना १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना...

महाराष्ट्र दिन:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वीरांना सलाम; हुतात्मा स्मारकावर फडणवीसांची श्रद्धांजली, प्रगतीचा घेतला आढावा

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले....

मुंबईत एमआयएमला आणखी एक धक्का:जात पडताळणीचा फटका; रोशन शेख अडचणीत, महापालिकेत मोठा उलथापालथीचा संकेत

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षासाठी मुंबईतून मोठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून...

फडणवीस सरकारचे 'आपले सरकार' ठप्प:तांत्रिक बिघाडाने गोंधळ, नागरिक त्रस्त; मंत्री आशिष शेलारांचा तातडीचा आदेश

राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे आपले सरकार पोर्टल गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असल्याने...

शालेय संस्कार हे केवळ शिक्षणापुरते नाही तर आयुष्यभराचा अमूल्य ठेवा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यात मनोगत‎

शालेय जीवनात मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांची शिकवण...

गुरुकुजात ग्राम जयंती महोत्सव; समाधी परिसर दिव्यांनी उजळला, ग्रामस्वच्छता अभियान, शोभायात्रा, गोपाल काल्याने महोत्सव‎

आपल्या खंजिरीच्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव, अर्थात ग्रामजयंती महोत्सव,...

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अमर शेख यांचे योगदान:शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांनी पोवाड्यातून जागवली प्रेरणा‎

महाराष्ट्र मध्ये १८ ऑक्टोबर १९४८ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवली होती. त्या परिषदेत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दत्तोबा गव्हाणकर...

हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात:पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला होता इशारा

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गोरेगाव पोलिसांनी शनिवारी तारीख एक...