Balaji Gaikwad

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा उघड- उस्माननगर पोलिसांची मोठी कारवाई, ₹2.10 कोटींचा मुद्देमाल जप्त

उस्माननगर (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने चिंचोली आणि देवापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई करत तब्बल ₹2...

​पौष्टिक तृणधान्यांच्या स्वादिष्ट पाककृतींनी नांदेडच्या कृषि महोत्सवाला दिली खास चव;पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नांदेड​ – नांदेड येथील नवा मोंढा मैदान येथे १५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा यांच्या...

नांदेडमध्ये महापुरुषांच्या प्रतिमेच्या अवमानाबाबत नगरसेवक सत्यपाल सावंत यांची तक्रार; तात्काळ कारवाईची मागणी

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात लावण्यात आलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान होत असल्याचा आरोप करत नगरसेवक सत्यपाल...

खरेच अली लारी जानी यांची हत्या झाली आहे काय ?  – VastavNEWSLive.com

हे संवेदना पत्र त्या घटनेबद्दल आहे ज्यामध्ये अमेरिकेने भारताकडे परतणाऱ्या नौसेनेच्या जहाजावर हल्ला करून शंभराहून अधिक सैनिकांचा बळी घेतला होता....

माजी खासदार आणि शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांची शुक्रवारी श्रद्धांजली सभा

नांदेड – लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक व पहिले कुलगुरू, लातूरचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, ख्यातनाम साहित्यिक, डॉ. जनार्दन वाघमारे यांचे...

नांदेड जिल्हा परिषद अर्थसंकल्पाला मंजुरी; 23.26 कोटींच्या बजेटमधून सर्वांगीण विकासाला चालना

नांदेड जिल्हा परिषद अर्थसंकल्पाला मंजुरी; 23.26 कोटींच्या बजेटमधून सर्वांगीण विकासाला चालना नांदेड, दि. 17 मार्च: नांदेड जिल्हा परिषदेचा सन 2025-26...

खरे मुस्लिम कोण?  – इराणचा जगातील मुस्लिम देशांना जाहीर सवाल  

एका बाजूला ट्रम्प सांगत आहेत की हे युद्ध लवकरच संपेल, पण वास्तव वेगळंच आहे. हे युद्ध इराणच्या बाजूने झुकत चाललं...

काबूलवर पुन्हा पाकिस्थानचा हल्ला; शेकडो नागरिकांचा बळी, मानवतेवर काळा डाग

दिल्ली – अफगाणिस्तानची राजधानी काबुल पुन्हा एकदा भीषण हल्ल्याने हादरली आहे. सोमवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात सुमारे 400 अफगाणी नागरिकांचा...

नांदेडमध्ये तलवारीने जीवघेणा हल्ला प्रकरणी पाच जण अटकेत

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर परिसरात तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना तात्काळ अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले दोन तलवारी...

अमेरिकेच्या सांगण्यावरून पकडलेले तीन टँकर सोडून भारत युद्ध रोखण्याच्या स्थितीत येणार काय ?

भारताची कूटनीती आणि परराष्ट्र धोरण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताने जगात आपली...

You may have missed