Balaji Gaikwad

शनिवारवाड्यासमोर 'अटक विजय दिवस' साजरा होणार:मराठ्यांच्या इतिहासाला सांगीतिक मानवंदना, 28 एप्रिल रोजी कार्यक्रम

पुण्यात २८ एप्रिल २०२६ रोजी 'अटक विजय दिवस' अर्थात 'मराठा साम्राज्य दिवस' साजरा करण्यात येणार आहे. मराठा योद्ध्यांच्या शौर्याचे स्मरण...

नागपुरात हिट अँड रन, वृद्ध महिलेचा मृत्यू:मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडले

नागपूर शहरातील गजबजलेल्या धरमपेठ परिसरात पहाटेच्या सुमारास एका भीषण हिट अँड रनची घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका वृद्ध...

मौदा येथे उभ्या ट्रेलरला कंटेनरची धडक:आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू, क्लीनर जखमी

मौदा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. एका कंटेनरने उभ्या ट्रेलरला धडक दिल्याने तात्काळ आग...

महसूल सहाय्यक 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला:नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात एसीबीची धडाकेबाज कारवाई

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ₹५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी रात्री...

ज्येष्ठ उपासिका रुखमिनबाई वाघमारे यांचे निधन  – VastavNEWSLive.com

नांदेड (प्रतिनिधी) – डॉ. आंबेडकर नगर, नांदेड येथील ज्येष्ठ उपासिका रुखमिनबाई शिवराम वाघमारे यांचे आज, दि. 25 एप्रिल 2026 रोजी...

रामदासांच्या नव्हे, मग कोणाच्या भेटीमुळे शिवरायांमध्ये निर्माण झाले वैराग्य:शिवाजी महाराज कसे वळले स्वराज्याकडे?; जिजाऊंचे प्रयत्न ते तुकारामांची भेट, वाचाच…!

'छत्रपती वीर शिवाजी महाराज युद्ध करून थकले. एकेदिवशी ते स्वामी समर्थ रामदासांकडे गेले. त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि म्हणाले, आम्ही...

रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का?:1672 पूर्वी दोघांच्या भेटीचे पुरावे नाहीत, पण एका पत्रात राजे भेटीस येत असल्याचा उल्लेख

बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपला राजपाठ सोपवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा...

अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले!:चित्तेपिंपळगावात भीषण अपघातात 18 वर्षीय तरुणी ठार, वडील गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक...

राज्यातील शाळांच्या मान्सूनपूर्व तपासणीसाठी शासन सतर्क:छते, भिंती आणि निचरा व्यवस्था व्यवस्थित करा- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्यातील सर्व शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर तपासणीसंदर्भात सविस्तर आणि कडक...

इराणच्या नेत्यांना पुन्हा एकदा मृत्यू देण्याच्या विचारात आहे अमेरिका 

२१ युद्धनौका;२०० हून अधिक लढाऊ विमाने;१५ हजारांपेक्षा अधिक सैनिक मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अमेरिका आणि...

You may have missed