भाजपच्या 'स्वबळ' भूमिकेनंतर राष्ट्रवादीची रणनीती:स्वकीयांची मोट बांधून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवू, मंत्री मकरंद पाटील यांचा निर्धार
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत. पालककमंत्री असताना तसेच आता…
