तलावांना कुंपण घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश:अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी पावले
अमरावती जिल्ह्यात तलावांना सुरक्षा कुंपण नसल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील…
