Diwali Lantern

महायुतीत ठिणगी:'माझ्या नादाला लागलात तर तुमची जागा…'; क्लस्टरच्या मुद्द्यावरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना उघड इशारा

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील जुनी राजकीय धुसफूस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ…

मध्यम पावसाने तिवसा तालुक्यातील पिके बहरली:तीन दिवसांपासून दिलासा, जोरदार पावसाची प्रतीक्षा

तिवसा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांच्या खंडानंतर आलेल्या या…

हिंगोलीत तडजोडीतून संसार जोडलेल्या जोडप्यांचा सत्कार:भरोसा सेल तुटलेली नाते जोडणारे विश्‍वासाचे केंद्र – पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा

पोलिस दलाचा भरोसा सेल हा केवळ तक्रारींचे निवारण करणारा विभाग नसून तुटलेली नाती जोडणारे विश्‍वासाचे केंद्र असल्याचे मत पोलिस अधिक्षक…

Prakash Ambedkar Challenges Maharashtra Dharma Swatantrya Law in High Court

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे…

एफडीए कर्मचाऱ्यांची मंत्री झिरवाळांकडे तक्रार:तुकाराम मुंढेंनी केला खुलासा, परवाना निलंबनाच्या कारवाईवरही दिले स्पष्टीकरण

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागातील धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रथमच विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर सविस्तर भूमिका…

आषाढी वारीतील 'विठ्ठलसेवे'तून एसटीची तिजोरी भरली:यावर्षी मिळाले 41.18 कोटींचे उत्पन्न, गतवर्षीपेक्षा 5.30 कोटींची वाढ

महाराष्ट्राची लोकधारा आणि भक्तीपरंपरेचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीत यंदाही राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ वारकऱ्यांची हक्काची सोबती ठरली.…

Chandrashekhar Bawankule Slams Sanjay Raut Over Devendra Fadnavis Rumors

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. “देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याच्या अफवांवर आणि…

नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळ-महाजनांमध्ये 'अबोला'?:छगन भुजबळांनी सर्व चर्चांना दिला पूर्णविराम, म्हणाले- "ते मीडियाने तयार केलेले चित्र.."

नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा नाहक बळी गेल्याने हा प्रश्न आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.…

'आमदार संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात':वेळ पडलीच तर थेट मोर्चा काढू, अंबरनाथ शहरप्रमुखांचा बालाजी किणीकरांना इशारा

अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट…

मराठवाड्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणात हिंगोली जिल्हा अव्वल:89.97 टक्के काम पूर्ण, छत्रपती संभाजीनगरचे सर्वात कमी 73.99 टक्के

राज्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून आतापर्यंत झालेल्या कामामध्ये मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याने 89.97 टक्के काम…

🇮🇳 Happy Independence Day 🇮🇳