Balaji Gaikwad

वर्ध्यात रविवारी तापमान 46.6 पार:दुपारच्या वेळी रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत; उद्योगांमधील प्रदूषण तापमानावाढीला कारणीभूत

वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून तापमानाने ४६.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच मे महिन्याची चाहूल...

भाजप कार्यकर्त्यांना मिळणार संघटनात्मक ताकद:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाची जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन कार्यशाळा पार पडली. भाजप...

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची वेळ बदलली:उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी आता सकाळी ७ ते ११ पर्यंत दुरुस्ती

महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची वेळ बदलली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, ही पूर्वनियोजित कामे आता संबंधित...

महाराजांबद्दल कोणतेही अपशब्द खपवून घेणार नाही:रितेश देशमुखने फटकारले; धीरेंद्र शास्त्री आणि संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यात...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हत्येचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

घटनेचा थरार: ७ राऊंड गोळीबार आणि सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न मिळालेल्या माहितीनुसार, कोल थॉमस एलेन (Cole Thomas Allen) असे या ३१...

अशोक खरातने हवेतून काढली काजू कतली:स्वतःच्या CA लाच घातला कोट्यवधींचा गंडा; अखेर त्याचा गेम कसा झाला? वाचा इनसाईड स्टोरी

भोंदू अशोक खरातने हवेतून काजू कतली काढल्याची हातचलाखी करून एका चार्टर्ड अकाउंटंटलाच गंडा घातल्याचा अजब प्रकार उजेडात आला आहे. या...

पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न

भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति...

इंडूरन्स कंपनीच्या CSR मधून वाघोळा येथे ग्रामविकास प्रकल्प सुरू:नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि तलावातील गाळ काढण्याच्या कामांचा शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री तालुक्यातील वाघोळा गावात इंडूरन्स कंपनीच्या सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सेवक ट्रस्टच्या सहकार्याने...

Brain Health | कोणत्या व्हिटॅमिन कमतरतेमुळे मेंदू कमजोर होतो? स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी काय करावं?

Brain Health |  तुम्हीही लहानसहान गोष्टी विसरत आहात किंवा कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत आहे का? अनेकदा आपण याकडे...

धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती:छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात...

You may have missed