Balaji Gaikwad

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाद प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यामुळे संताप:आंबी कुटुंबीय आक्रमक, आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार

शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कोल्हापूरच्या राजारामपुरी...

बडनेऱ्यात महिला शक्तीचा जागर; संस्था व्यवस्थापन कार्यशाळेचे धडे:वस्तीस्तर संघांनी एकजुटीने काम करणे गरजेचे‎

नवी वस्ती, बडनेरा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे डे-एनयुएलएमअंतर्गत आयोजित संस्था व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या झाली. या कार्यशाळेला वसुंधरा...

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माती परीक्षण:महात्मा फुले महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎

महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरुड येथील रसायनशास्त्र विभागाद्वारे दरवर्षी वेगवेगळे समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात. रसायनशास्त्र...

भारत देशाला नरकाचा खड्डा म्हणणाऱ्या ट्रम्प विरुद्ध विश्वगुरु गप्प का ?

जागतिक राजकारणात शब्दांची ताकद अनेकदा क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक प्रभावी ठरते. विशेषतः महासत्ता असलेल्या देशांच्या नेत्यांकडून केलेली टिप्पणी केवळ वैयक्तिक मत नसते,...

विनोदी नाटक " ऑल दि बेस्ट' ने बार्शीकरांना खळखळून हसवले:नर्म विनोदी कथा, उत्कृष्ट अभिनयाने मने जिंकली‎

बार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी बाजार समिती, पंचायत समिती व भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या भगवंत...

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांच्या उतारवयाची सुरक्षितता हिरावली जातेय:सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया, मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

.सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य अंध:कारमय होत आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या उतारवयाची सुरक्षितता हिरावली...

तीन कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करा:आमदारांकडून निर्देश, खते, बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी नियोजन करण्याचे आवाहन‎

जायकवाडी, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे पैठण तालुक्यात वर्षभर पाणीसाठा राहतो. बागायत शेती सुरू राहते. खतांची मागणी सातत्याने वाढते. शेतकऱ्यांना खत...

156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट‎:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच‎

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे....

डॉलर वर्चस्वाला आव्हान आणि बदलते जागतिक शक्तिसंतुलन – VastavNEWSLive.com

मध्यपूर्वेतील राजकारणाचा इतिहास पाहिला, तर युद्ध, निर्बंध, ऊर्जा नियंत्रण आणि महासत्तांमधील स्पर्धा हेच त्याचे स्थायी घटक राहिले आहेत. परंतु सध्याच्या...

दिव्य मराठी- 6 महिन्यांपूर्वी उबाठातून भाजपमध्ये, तरीही अध्यक्ष कसे केले?:अध्यक्ष गलांडे- पक्षात नवा-जुना असे काही नसते, अनुभवामुळे पद दिले

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती बिनविरोध निवडून आणले आहेत. भाजपने 6...

You may have missed