Balaji Gaikwad

हिंगोली पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी:सीसीटीएनएस कामगिरीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, २०१ पैकी मिळाले २०० गुण

पोलिस दलाच्या सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यातील ५३ पोलिस घटकामधून दुसरा क्रमांक मिळविला...

Mobile Privacy Settings | तुमचा डेटा सुरक्षित राहील; Google लाही ॲक्सेस मिळणार नाही, फक्त करा ‘ही’ सेटिंग्स बंद

Mobile Privacy Settings | स्मार्टफोनच्या वाढत्या वापरासोबतच वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. आपल्या प्रत्येक डिजिटल हालचालीवर कोणाचे...

फुले-आंबेडकरांचे मानवतावादी विचार आजही दिशादर्शक:विज्ञान-तंत्रज्ञान युगातही समतेचे मूल्य जपणे आवश्यक – डॉ. चंगोळे

छत्रपती संभाजीनगर: विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातही महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचारच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन...

अमरावतीचा पारा 43 अंशांवर, सात वर्षांतील उच्चांक:अवकाळीनंतर अचानक वाढला उन्हाचा तडाखा, नागरिक हैराण

गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सोमवारी (१३ एप्रिल) ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले...

अमरावतीत 'लव्ह, ड्रग्ज, खनिज जिहाद' फोफावला:डॉ. प्रवीण तोगडियांचा आरोप; सरकार योग्य दिशेने काम करत असल्याचेही म्हटले

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी अमरावती शहरात 'लव्ह जिहाद', 'ड्रग्ज जिहाद' आणि 'खनिज जिहाद' फोफावल्याचे निरीक्षण...

पळसखेडमध्ये बिबट्याचा हल्ला, वासरू ठार:सलग दुसऱ्या हल्ल्याने शेतकरी भयभीत; वनविभागाकडे कारवाईची मागणी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पळसखेड शिवारात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी मध्यरात्री बिबट्याने शेतात घुसून एका...

Maharashtra cabinet decisions | राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ मोठे निर्णय; वाचा सरकारचा मास्टरप्लॅन

Maharashtra cabinet decisions | राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेत प्रशासन, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये...

रेशन दुकानदारांचा धान्य उचलण्यास नकार:परवाने निलंबित केल्याच्या निषेधार्थ निर्णय, अमरावतीतील 17 लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न गंभीर

अमरावती जिल्ह्यात मे महिन्यापासून रेशन दुकानदारांनी स्वस्त धान्याची उचल व वितरण करण्यास नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १७ लाख...

मराठा साम्राज्याचा नकाशा पुनर्स्थापित करण्याची मागणी:युवासेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन

इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याचा आरोप करत तो तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी युवा...

Godavari to Narmada Yatra Logo Inaugurated; Water Management Fortnight from April 15

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयांतीच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री...

You may have missed