टंचाई:मोसम खोऱ्यात 45 हून अधिकगावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर, हरणबारी धरणातून तिसरे आवर्तन सोडण्याची नागरिकांची मागणी
मोसम खोऱ्यासह संपूर्ण बागलाण तालुक्यात यंदा उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, भूजल पातळी खालावल्याने अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा...
