कॅफेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी;भुसावळमध्ये तरुणीचे धर्मांतर अन् निकाह:आरोपीस अटक, मूळची मध्य प्रदेशातील पीडिता आजी-आजोबांकडे राहायची

कॅफेमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची व कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन तरुणीचे बळजबरीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे....

दिव्य मराठी विशेष:366 आमदारांना मुंबईत मिळणार 1 हजार चौरस फुटांचे आलिशान घर; 42 अन् 29 मजल्यांच्या 2 भव्य टॉवर्सचे काम 2 वर्षांत होणार पूर्ण

विधानसभा व विधान परिषद मिळून एकूण ३६६ आमदारांसाठी उभारण्यात येत असलेल्या ‘मनोरा’ आमदार निवासस्थान पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला आहे. या...

30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यात घोषणा:नियमात बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वांना कुणबी जात प्रमाणपत्रे

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

देशात गेल्या 10 वर्षांत 89वेळा पेपर फुटले, 48वेळा परीक्षाही रद्द:1 कोटींचा दंड असूनही पेपरफुटीतील गुन्हेगार निर्ढावलेलेच

देशातील परीक्षा यंत्रणेला “पेपरफुटी’ची वाळवी लागली आहे. गेल्या १० वर्षांत ८९ वेळा पेपर फुटले. ४८ वेळा परीक्षा रद्द झाल्या. पण...

निवडणुकांमधील पराभवानंतर आता उद्धवसेना पक्षाची रचना बदलणार:जि. प. गटाऐवजी पं. स. गणस्तरावर विभागप्रमुख

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संघटनेने नव्याने बांधणीला सुरुवात केली आहे....

राष्ट्रवादीत ‘पार्थ’ पर्व, तटकरे,पटेल, भुजबळांना ‘स्थान’ नाही:तरीही तटकरे प्रदेशाध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष!

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात नव्या- जुन्या पिढीतील संघर्ष तीव्र झाला आहे. खासदार पार्थ पवार यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाला...

नीट प्रकरण:पुण्यात तिसरी कारवाई, बॉटनीच्या प्राध्यापिकेला अटक, मॉडर्न कॉलेजमध्ये 24 वर्षांपासून कार्यरत मनीषा मांढरे पेपरफुटीत सूत्रधार

नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातील मॉडर्न कॉलेजात २४ वर्षांपासून इयत्ता ११, १२ वीला बॉटनी विषय शिकवणाऱ्या आणि नीट परीक्षेच्या पेपर सेटर...

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात!:एसटी बस खोल खड्ड्यात कोसळली; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, 20 जण जखमी

कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. बेल्हेजवळील गुंजाळवाडी फाटा परिसरात प्रवाशांनी गच्च भरलेली...

26 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ई-रिक्षा:शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचरा संकलनासाठी धावणार घंटागाड्या

अमरावती जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना ई-रिक्षा प्रदान करण्यात आले...

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कटिबद्ध रहावे:शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे आवाहन

अमरावती ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पोलिसांना गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन...