SRPF भरती परीक्षेत मोठा घोटाळा?:100 गुणांच्या पेपरमध्ये 85 प्रश्न कोचिंग क्लासच्या प्रश्नसंचातील; VIDEO समोर, विरोधकांची टीका

राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) भरती परीक्षेत एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आल्याची धक्कादायक...

ममता बॅनर्जींचे 'थर्ड डिग्री' राजकारण संपले:आता बंगालमध्ये सुशासन येणार, महाराष्ट्रातील विरोधकांनीसुद्धा धडा घ्यावा- चंद्रशेखर बावनकुळे

बंगालमध्ये अनेक दिवसांचा संघर्ष आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. संघ परिवार, भाजप आणि बुथ मॅनजमेंट...

नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचा संताप:म्हणाले – फक्त फाशी नाही, त्याला दगडाने ठेचा, जिवंत जाळा; तोंडही न पाहण्याची इच्छा

नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीच्या पत्नीने आरोपीला केवळ फाशीच नव्हे तर दगडाने...

एकनाथ शिंदेंकडून मंत्रिमंडळात बदलांचे संकेत:मंत्र्यांची धाकधूक वाढली! दिवाळीपूर्वी फेरबदल, नव्या चेहऱ्यांना मोठी संधी

राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Pune Hubli Vande Bharat | पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा दोन तास खोळंबा

Pune Hubli Vande Bharat | पुणे (Pune) येथून हुबळी (Hubli) शहराच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) विद्युत...

जनतेचा विजय म्हणणारे नेते आणि हरलेली जनता ;राजकीय किल्ल्यांची पडझड आणि नव्या नेतृत्वाचा उदय

त्या वेळी इंडिया आघाडीने भाजपला थेट पराभूत केला नव्हता, पण इतके नक्की झाले होते की विजयाचा जल्लोष करताना देखील दिल्लीतील...

काटेपूर्णा प्रकल्पातील साठा 32%, शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद:तलावातील बाष्पीभवन वाढून जलसंकटात वाढ होण्याची चिन्हे‎

.गेल्या आठवडाभरापासून मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सियसची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन...

सत्तेच्या हव्यासाने महाराष्ट्र भरकटला:नसरापूर घटनेवर राज ठाकरे संतप्त; कायद्याचा धाक संपलाय, तातडीने कठोर कारवाई करा

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या अमानुष प्रकारावर...

निवडणूक आयोग भाजपच्या 'पापाचा' भागीदार!:भारतात लोकशाही राहिली कुठे? निवडणुकांचे निकाल आता पाकिस्तान-रशियासारखे; राऊतांचा सवाल

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील विरोधकांचा पराभव हा देशासाठी, लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशात कोणत्याही राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे...

लाकूड बाजारात आग; सहा दुकानांतील साहित्य खाक:नियंत्रणासाठी 20 अग्निशमन बंबांची घ्यावी लागली मदत‎

परतवाडा शहरातील गजबजलेल्या लाकुड बाजार परिसरात रविवारी ३ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने...