Month: May 2026

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त...

नसरापूरमध्ये 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार, निर्घृण हत्या:15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार- पोलिस अधीक्षक संदीप गिल

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या...

ठाकरे गटच्या खासदाराच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय खळबळ:उद्याचं सांगता येत नाही, सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण; शिंदे गटात जाणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असताना, परभणीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने नव्या...

पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय:प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड होईल याची काळजी घेतली जाईल – CM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला...

हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून:पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल, संशयित आरोपींचा शोध सुरु

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे एका 26 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी ता. 2 पहाटे सह वाजण्याच्या...

जातीची गोष्ट केली, तर जोरात लाथ घालेन:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान; देशात कुणाशाही कोणताही भेदभाव होत नसल्याचा दावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. देशात हिंदू व मुस्लिमांना एकाच भावात...

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतूकाची थाप:सेवाकर्मी पुरस्काराबद्दल सीईओंचा सत्कार, साधना सप्ताहातही प्रथम

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम...

Bhor Pune Girl Murder; CCTV Reveals Horror of 4-Year-Olds Death

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार...

उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला:ते अडीच वर्षे घरी बसले हे राऊत अभिमानाने सांगतात- नवनाथ बन

अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहलेले पुस्तक वाचा, जेव्हा गरज...

मोदींचं 'सब कुछ ठीक' केवळ निवडणुकीपुरतं, नंतर महागाईचा भडका उडणार:कोरोना काळात जनतेला घरात ठेवणं गरजेचं होतं म्हणून उद्धव ठाकरे घरात होते- संजय राऊत

येणाऱ्या काळात प्रवास महागणार आहे. ज्या प्रवासासाठी इंधनाची गरज आहे, तो प्रवास महागणार आहे. मोदी म्हणतात सब कुछ ठीक है...

You may have missed