Jalna Talathi Hit-Run; Horrific CCTV Footage Surfaces

जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात भरधाव कारच्या धडकेत एका तलाठ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली…

आषाढी वारी:गण गण गणात बोतेच्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे मराठवाड्यात उत्साहात स्वागत, हजारो भाविकांची उपस्थिती

गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी…

महाराष्ट्रात पुढचे 8 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा:मुंबई-कोकणासह 29 जिल्ह्यांना अलर्ट, परभणीत ओढ्याच्या पुरात महिला वाहून गेली

राज्यात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून अनेक भागांत पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, १ जुलैपासून…

शिऊर येथील संत बहिणाबाईंच्या वंशजांचा पुणे शहरामध्ये सन्मान:तीन वर्षांपासून राज्यातील महत्त्वाचे फडकरी व संतांच्या वंशजांचा होतो सत्कार‎

वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र शिऊर येथील संत बहिणाबाई महाराजांचे वंशज पवन गुरुजी पाठक यांचा पुण्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील…

चंद्रपुरात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू:अवयव शाबूत, तरीही मृत्यूचे कारण गूढ; वर्षभरात 42 वाघांचा बळी

चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रातील बिगर वनक्षेत्रात एका ६ ते ७ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. सावली तालुक्यातील…

बिश्नोई टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार:अनमोल बिश्नोई-प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती

देशभर आणि विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये पाय पसरू पाहणाऱ्या बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे. या टोळीचा…

महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात 'प्रहार'चे स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन:लॅपटॉप फेकून, पत्रके उडवून सक्ती रद्द करण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाने स्मार्ट मीटर सक्ती आणि अवाजवी वीज बिलांविरोधात तीव्र आंदोलन केले. मंगळवारी जिल्हा…

तिवस्यात उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा:अनेक महिला-पुरुष रस्त्यावर, सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मंगळवार, ३० जून रोजी अनुसूचित जाती (SC) संवर्गातील ५९ जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. या…

पिंगळाई नदीत बुडून शेतमजुराचा मृत्यू:शेतातील काम संपवून घरी परतताना तोल गेला, तिवसा येथील घटना

तिवसा येथील पिंगळाई नदीत बुडून एका ४३ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. सतीश रंगरावजी गायकवाड (रा. सुरवाडी खुर्द, ता. तिवसा)…

अमरावती-दर्यापूर मार्गावर एसटी बस मध्येच बंद पडली.:शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उशीर, प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हुकला

अमरावती-दर्यापूर मार्गावर भातकुलीमार्गे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर झाला. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना…