मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एसटीचा दिलासा:उद्यापासून 200 अतिरिक्त बसफेऱ्या सुरू, 30 रेल्वेगाड्या रद्द झाल्याने तातडीची उपाययोजना

मुंबई–पुणे मार्गावरील दररोज धावणाऱ्या सुमारे ३० रेल्वे गाड्या रद्द असल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने…

मोशी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटवणे सुरू:जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी संरचना स्थिर करण्यावर भर

मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या सुमारे आठ नागरिकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या…

मुंबई मनपात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का:नवाब मलिकांच्या पुतणीचे नगरसेवक पद रद्द, जात प्रमाणपत्राचा मुद्दा नडला

राजधानी मुंबईच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या पात्रतेबाबत प्रशासनाने कडक पावले उचलली…

​वन विभागाचा कौतुकास्पद पुढाकार!:अनेक वर्षांपासून दूरवस्थेत असलेला 'नायगुंडा नाला' स्वखर्चाने आणि श्रमदानाने केला दुरुस्त

झिंगानूर ते सिरकोंडा मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘नायगुंडा नाला’ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दूरवस्थेत होता. या नाल्यावरील पुलाची झालेली दूरवस्था…

नागपूर परिक्षेत्रात महसूल विभाग लाचखोरीत अव्वल:19 सापळ्यांसह अव्वल, पोलिस विभाग 12 कारवायांसह दुसऱ्या स्थानी

नागपूर परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत महसूल विभाग लाचखोरीत अव्वल ठरला आहे. जानेवारी २०२५ ते जून २०२६ या…

अंधेरीत बेस्ट बसचा भीषण अपघात:ब्रेक फेल झाल्याने 14 गाड्यांना उडवले; 12 रिक्षांचा चक्काचूर, तिघे जण जखमी

मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात एका भरधाव बेस्ट बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण…

Jayant Patil Slams CM Fadnavis Over Law & Order in Maharashtra

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर अत्यंत कडक…

"मी 'भाडे की टट्टू' च्या ऐवजी 'भाटक गदर्भ' म्हणतो":मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपरोधक टीका, 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत राज ठाकरेंना चिमटा

विधानसभेतील भाषणानंतर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिसिंग लिंकवरील पुलाबाबत पसरवलेल्या खोट्या माहितीवर संताप व्यक्त…

सभागृहात चर्चा कमी, पायऱ्यांवरच शिव्याशाप जास्त:एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर साधला निशाणा; म्हणाले- विरोधी पक्ष गोंधळलेला आणि भरकटलेला

विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते. परंतु, इकडे सभागृहात चर्चा कमी…

मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे:रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, कर्जमाफीपासून 'ऑपरेशन टायगर'पर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित…