महत्वाच्या बातम्या

पुण्यातील भोरमध्ये माणुसकीला काळिमा!:65 वर्षांच्या नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून केली निर्घृण हत्या, गावकऱ्यांचा संताप

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका निष्पाप चिमुकलीवर नराधमाने आधी...

नागपुरात मायलेकीचा दुर्दैवी अंत:सुसाईड नोटमध्ये सासरच्यांना मृतदेह देण्यास नकार; काय आहे नेमके प्रकरण?

नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मायलेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीत ढबाले (आई) आणि...

1.40 कोटींची ऑनलाईन फसवणूक:पुणे सायबर पोलिसांकडून सातारा येथून एकाला अटक

शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ४० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिसांनी एका आरोपीला...

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:1 लाख 40 हजार पक्षी नष्ट करण्याचे 'कलिंग ऑपरेशन' सुरू

नवापूर शहरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाने आज १ मे रोजी संध्याकाळी...

दिखाऊ भक्ती नको, जीवनात सेवाभाव सतत जिवंत ठेवा:हभप पारस महाराज मुथा यांचे प्रतिपादन, पाथर्डीत अभिष्टचिंतन सोहळा‎

पाथर्डी देवाला देव पण सुद्धा संतांनी दिले आहे. संत महंतांचे राज्यावर अनंत उपकार आहेत. ईश्वराकडून फक्त कृपा मागा. सेवाभाव सतत...

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सरकारला इशारा:शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू

शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास शासन का करीत आहे असा सवाल करीत सदर महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला...

दोन अपत्यानंतर पोलिस होण्याचं स्वप्न केलं पूर्ण‎:राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील धनश्री मंडलिक यांची पोलिसपदी निवड

राहुरी13 तासांपूर्वीकॉपी लिंकशेतकऱ्याच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि जन्मानंतर वाट्याला आलेले कष्ट यामधून वाट काढत यशाच्या आकाशाला गवसणी घालत शेतकरी ते...

लहान वयातच मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक:मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत‎

आजच्या काळात मोबाईल, टॅब व टीव्हीचा वाढलेला वापर (स्क्रीन टाईम) आणि कमी झालेला मैदानी खेळ यामुळे मुलांमध्ये मायोपिया (जवळचा नंबर...

नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता असणे गरजेचे:हभप मंडलिक महाराज यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाला भाविकांची गर्दी‎

जीवनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, नामस्मरण निरंतर सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन...

आत्मज्ञान हेच जीवनातील खरे ज्ञान- डॉ. सी. बी. कुलकर्णी:सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार‎

मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या मानव जन्माचे प्रयोजन काय याचा...

You may have missed