Balaji Gaikwad

हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; रोख रक्कम व मोबाईल लंपास, पोलिसांचा कागदोपत्री चमत्कार पुन्हा चर्चेत

नांदेड (प्रतिनिधी)- राज्यात कायदा-सुव्यवस्था नेमकी पोलिसांच्या ताब्यात आहे की रस्त्यावरच्या स्वयंघोषित चौकशी समित्यांच्या, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करणारी धक्कादायक...

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात:टायर फुटल्याने गाडी पलटली; गुजरातचे 5 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजाजवळ चॅनेल क्रमांक १६७ वर...

महाराष्ट्रावर सूर्य कोपला!:परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू, अकोल्यात पारा 46 वर जाण्याचा इशारा; अनेक शहरांत रस्ते सामसूम

महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक शहरांत...

रिक्षा-टॅक्सी चालकांना 'मराठी भाषा येणे' अनिवार्य:2 मे पासून अंमलबजावणीचे संकेत; निर्णयाविरोधात उद्या गोरेगावात चालकांचा एल्गार

राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना आता 'व्यवहारिक मराठी' येणे अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे....

पालघर जिल्हा मलेरियामुक्त करणार:विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्याची मोहीम, आरोग्य आणि हिवताप विभाग ‘ॲक्शन मोड’वर

पालघरः पालघर जिल्ह्यात मलेरिया रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी अजूनही मलेरियाला हद्दपार करण्याचे आव्हान आरोग्य विभाग तसेच हिवताप विभागासमोर...

धावपट्टीवर विमानाला आग, पण हवाई सुरक्षा व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचे काय? – VastavNEWSLive.com

नवी दिल्ली (प्रतिनिधी) -धावपट्टीवर टेक-ऑफसाठी वेगाने धावत असलेल्या एका विमानाच्या इंजिनला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने, वैमानिकाने...

सांस्कृतिक केंद्रात 107 ते 132 कार्यक्रम; 75% पदे रिक्त:3 वर्षांत 30 कोटी खर्च, तरी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ नाही

नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा कारभार मोठ्या विसंगतीतून सुरू असल्याचे माहिती अधिकारातून (RTI) उघड झाले आहे. एका बाजूला...

सत्तांतर झाल्यापासून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हिंमत वाढली:धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर शशिकांत शिंदेंची टीका, म्हणाले- ही कसली शिवभक्ती?

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक...

काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर तिखट हल्ला:सपकाळ म्हणाले – ढोंगी बागेश्वरला संत परंपरेशी जोडताना फडणवीसांना लाज वाटली पाहिजे

धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्याच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी...

You may have missed