Balaji Gaikwad

मोर्शीच्या भारतीय महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन:37 वर्षांनंतर वर्ग भरला, जुन्या आठवणींना उजाळा अन् मदतीचा हात

मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात १९८८ ते २००१ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे नुकतेच स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. तब्बल...

सातारा क्राइम जगत:देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा, तीन महिलांची सुटका; वाईन शॉप फोडून 8 लाखांवर डल्ला

सातारा तालुक्यातील दिव्यनगरी रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. ३ एप्रिल रोजी...

अंबाडा, घाटलाडकीमध्ये गॅस टंचाई:महिन्याभरापासून सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त

मोर्शी तालुक्यातील अंबाडा आणि घाटलाडकी परिसरात गेल्या महिनाभरापासून गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. देशभरात सुरू असलेल्या सिलेंडरच्या टंचाईचा फटका...

'टॉय कार'ने दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट उधळला:जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्र एटीएस अन् दिल्ली पोलिसांची कारवाई

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतीने हादरवण्याचा 'जैश-ए-मोहम्मद' (JeM) या दहशतवादी संघटनेचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. महाराष्ट्र...

मोर्शीत शिक्षण परिवर्तन यात्रेअंतर्गत प्रेरणादायी कार्यशाळा:पंचायत समिती, शिवाजी हायस्कूलचे शिक्षकांसाठी संयुक्त आयोजन

मोर्शी येथे पंचायत समिती कार्यालय आणि श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शिक्षकांसाठी 'शिक्षण परिवर्तन यात्रा' अंतर्गत...

Roopali Chakankar Accused of Supporting Sex Determination in Ashok Kharat Case

राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका निनावी पत्राने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)...

आंबेडकरी तत्त्वज्ञान हा जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग:ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांचे प्रतिपादन

अमरावती येथे ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी आंबेडकरी तत्त्वज्ञान हे जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग बनले असल्याचे प्रतिपादन केले. आताच्या पिढीने...

हल्ला, प्रतिहल्ला आणि रुग्णालयात खून — शहर हादरवणाऱ्या प्रकरणात सहा जणांना कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी)- परवा रात्री ई-स्क्वेअर परिसरात घडलेल्या तिहेरी खून प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेशी संबंधित दोन स्वतंत्र...

अमरावतीत कचरा समस्या कायम, नवी कंपनीही अपयशी:जुन्या कंपन्या रद्द करून 'कोणार्क'ला कंत्राट देऊनही स्थिती जैसे थे

अमरावती शहरातील कचरा समस्या अजूनही कायम आहे. पूर्वी तीन वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत शहराचा कचरा संकलित करून कंपोस्ट डेपोवर पाठवला जात होता....

अड्याळमध्ये रेती माफियांची दादागिरी:कारवाई करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या कारला ट्रकने उडवले; चालक-मालकावर गुन्हा दाखल

महसूल विभागाचे अधिकारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना, रेती तस्करांनी केवळ हुज्जतच घातली नाही, तर अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन...

You may have missed